देवभूमी कचर्याने भरू नका ! – Foreign Women Tourist
एका परदेशी महिलेला हे सांगावे लागणे, हे भारतियांना अत्यंत लज्जास्पद ! स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !
एका परदेशी महिलेला हे सांगावे लागणे, हे भारतियांना अत्यंत लज्जास्पद ! स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराकडे जाणार्या ब्रिटीशकालीन रस्त्याचा प्रश्न समन्वयाने सुटला आहे. ‘वेण्णा लेक’ येथील हिंदु वीरशैव दफनभूमी, अग्नीसंस्कार स्थळ, पारशी कब्रस्तान आणि हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी ब्रिटीश काळापासून तहसीलदार कार्यालयामार्गे ‘द क्लब’ गोल्फ मैदानातून रस्ता आहे.
महाबळेश्वरच्या कानाकोपर्यात ‘स्पा सेंटर’ची संख्या वेगाने वाढत आहे; मात्र यातील बहुतांश केंद्रांकडे आवश्यक अधिकृत अनुमतीपत्र नाहीत. ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली भलतेच ‘उद्योग’ राजरोसपणे चालू आहेत, अशी शंका स्थानिक नागरिकांना आहे.
वारंवार निवेदने देऊनही समस्या सुटत नाही, याचा अर्थ महावितरणकडे या समस्येवर कोणतीही दीर्घकालीन उपाययोजना नाही, असे समजायचे का ? तात्पुरती दुरुस्ती करून वेळ मारून नेणे, हे किती दिवस चालणार ?
भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर, म्हणजे केवळ पूजा करण्याचे स्थान नाही. मंदिर हे समाजजीवन, अर्थव्यवस्था, शिक्षण, संस्कार, पर्यावरण संरक्षण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती यांचे केंद्र राहिले आहे. प्राचीन भारतात अनेक नगरांची उभारणी मंदिरांच्या भोवती झाली.
मंदिरे ही पर्यटकांसाठी नसून भक्तांसाठी असतात, पर्यटक मौजमजेसाठी आणि भाविक आध्यात्मिक क्षेत्राचा लाभ प्राप्त करण्यासाठी तीर्थक्षेत्री येतात. तीर्थक्षेत्रांचे पर्यटनस्थळ करणे म्हणजे तीर्थक्षेत्राच्या मूळ हेतूलाच सुरुंग लावण्याचा प्रकार होय !
पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील ‘श्री बिरोबा देवस्थाना’चा कायापालट होणार आहे.
काशी आणि उज्जैन कॉरिडॉरच्या आधारे राज्य सरकारने पंढरपूर कॉरिडॉरला मान्यता दिली आहे. यामुळे पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४ सहस्र १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
येथील मत्स्य उपकेंद्रात ‘मत्स्यालय’ आणि ‘समुद्री सिंह मनोरंजन केंद्र’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प उभारण्यासाठी मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी सविस्तर नियोजनाचे निर्देश दिले आहेत.
सांस्कृतिक वारसा ही राज्याची ओळख असून त्याचे जतन हे सामूहिक दायित्व आहे’, असे मंत्री अधिवक्ता आशिष शेलार म्हणाले.