हनुमानगढी मंदिराच्या पायर्यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यामुळेच उत्तरप्रदेशातील जनतेने दोघांनाही सत्ताच्युत केले आणि धडा शिकवला !
यामुळेच उत्तरप्रदेशातील जनतेने दोघांनाही सत्ताच्युत केले आणि धडा शिकवला !
कर्नाटकात धर्मांध मुसलमानांच्या कारवायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांना त्याची घडी बसवण्याऐवजी संघाच्या मागे लागणारे काँग्रेसचे संघद्वेष्टे मंत्री !
मागच्या वेळेस मुसलमानांनी गंगा नदीत नौकत इफ्तारची मेजवानी करून हाडे नदीत फेकली होती. आता हिंदूंनी अशी मेजवानी केली आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना गंगा नदीचे महत्त्वच कळलेले नाही. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य झाले आहे !
दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?
अमृतसरमध्ये ‘पाच सिंह साहिबान’ (शीख धर्मगुरु) यांच्यात बैठक झाल्यानंतर अकाल तख्तचे जथेदार ग्यानी कुलदीप सिंह गरगज्ञ यांनी ‘फसील’वरून (अकाल तख्तच्या व्यासपिठावरून) हा आदेश सुनावला.
असे संतापजनक वक्तव्य करणार्या या प्राध्यापकाचे डोके ठिकाणावर आहे का ? अशांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करेपर्यंत हिंदूंनी आंदोलन केले पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे !
प्रश्नपत्रिका इतिहास विभागाच्या प्राध्यापिका सुतापा दास यांनी बनवली होती; मात्र वाद झाल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
उदयनिधी यांनी यापूर्वीही सनातनच्या विरोधात विधाने केली असल्याने त्यांची मानसिकता जगाला ठाऊक झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ नाही !
जर हिंदु नेत्याने ‘तमिळनाडूतून इस्लामला बाहेर काढले पाहिजे किंवा इस्लाम बाहेर गेला आहे’, असे विधान केले असते, तर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता; मात्र हिंदूंना कुणीही टपली मारली, तरी ते ‘संयम’ बाळगतात, हेच यानंतर दिसून आले ! हिंदूंनी अशा घटनांत वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म हे भारताचा आत्मा आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने हल्लीच म्हटले आहे. असे असतांना अशा निर्णयांना तुघलकी नाही, तर काय म्हणायचे ? हिंदूंमधील अस्मिताशून्यतेमुळेच असे फतवे काढले जातात, हेही खरे !