हनुमानगढी मंदिराच्या पायर्‍यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हनुमानगढी मंदिराच्या पायर्‍यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

यामुळेच उत्तरप्रदेशातील जनतेने दोघांनाही सत्ताच्युत केले आणि धडा शिकवला !

Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’

Priyank Kharge On RSS : (म्हणे) ‘मी असेपर्यंत रा.स्व. संघाला पथसंचलनासाठी अनुमती घेणे अनिवार्य !’

कर्नाटकात धर्मांध मुसलमानांच्या कारवायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांना त्याची घडी बसवण्याऐवजी संघाच्या मागे लागणारे काँग्रेसचे संघद्वेष्टे मंत्री !  

Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक

Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक

मागच्या वेळेस मुसलमानांनी गंगा नदीत नौकत इफ्तारची मेजवानी करून हाडे नदीत फेकली होती. आता हिंदूंनी अशी मेजवानी केली आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना गंगा नदीचे महत्त्वच कळलेले नाही. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य झाले आहे !

खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!

खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!

दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टहास का केला जात आहे ?

Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !

Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !

अमृतसरमध्ये ‘पाच सिंह साहिबान’ (शीख धर्मगुरु) यांच्यात बैठक झाल्यानंतर अकाल तख्तचे जथेदार ग्यानी कुलदीप सिंह गरगज्ञ यांनी ‘फसील’वरून (अकाल तख्तच्या व्यासपिठावरून) हा आदेश सुनावला.

‘श्रीराम हे दशरथाचे पुत्र नव्हते !’ – प्रा. के.एस्. भगवान

‘श्रीराम हे दशरथाचे पुत्र नव्हते !’ – प्रा. के.एस्. भगवान

असे संतापजनक वक्तव्य करणार्‍या या प्राध्यापकाचे डोके ठिकाणावर आहे का ? अशांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करेपर्यंत हिंदूंनी आंदोलन केले पाहिजे आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे !

Brahminical Patriarchy Question : बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये ‘ब्राह्मणवादी पितृसत्ता’ या प्रश्नावरून वाद !

Brahminical Patriarchy Question : बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये ‘ब्राह्मणवादी पितृसत्ता’ या प्रश्नावरून वाद !

प्रश्नपत्रिका इतिहास विभागाच्या प्राध्यापिका सुतापा दास यांनी बनवली होती; मात्र वाद झाल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

(म्हणे) ‘मी लोकांनी मंदिरात जाण्याविरुद्ध नाही, तर भेदभावाच्या विरोधात !’ – Udhayanidhi Stalin

(म्हणे) ‘मी लोकांनी मंदिरात जाण्याविरुद्ध नाही, तर भेदभावाच्या विरोधात !’ – Udhayanidhi Stalin

उदयनिधी यांनी यापूर्वीही सनातनच्या विरोधात विधाने केली असल्याने त्यांची मानसिकता जगाला ठाऊक झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ नाही !

(म्हणे) ‘तमिळनाडूतून सनातन धर्म आधीच बाहेर गेला आहे !’ – J. M. H. Aassan Maulaana

(म्हणे) ‘तमिळनाडूतून सनातन धर्म आधीच बाहेर गेला आहे !’ – J. M. H. Aassan Maulaana

जर हिंदु नेत्याने ‘तमिळनाडूतून इस्लामला बाहेर काढले पाहिजे किंवा इस्लाम बाहेर गेला आहे’, असे विधान केले असते, तर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता; मात्र हिंदूंना कुणीही टपली मारली, तरी ते ‘संयम’ बाळगतात, हेच यानंतर दिसून आले ! हिंदूंनी अशा घटनांत वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

Bihar Police Tilak Controversy : गणवेशधारी पोलिसांनी टिळा लावल्यास कारवाई !

Bihar Police Tilak Controversy : गणवेशधारी पोलिसांनी टिळा लावल्यास कारवाई !

भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म हे भारताचा आत्मा आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने हल्लीच म्हटले आहे. असे असतांना अशा निर्णयांना तुघलकी नाही, तर काय म्हणायचे ? हिंदूंमधील अस्मिताशून्यतेमुळेच असे फतवे काढले जातात, हेही खरे !