मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
प्रशासकीय ढिसाळपणामुळेच नरसंहार घडल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर विरोधक संवेदनशील विषयावर राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधार्यांनी केला.
प्रशासकीय ढिसाळपणामुळेच नरसंहार घडल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर विरोधक संवेदनशील विषयावर राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधार्यांनी केला.
मागच्या वेळेस मुसलमानांनी गंगा नदीत नौकत इफ्तारची मेजवानी करून हाडे नदीत फेकली होती. आता हिंदूंनी अशी मेजवानी केली आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना गंगा नदीचे महत्त्वच कळलेले नाही. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य झाले आहे !
‘कणकवली तालुक्यातील असलदे गावातील शिवाजीनगर येथे अवधूत शामसुंदर वाळके यांच्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याची अवैध विक्री केल्याविषयी कारवाई केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या गावांमध्ये भट्ट्या पेटवून गावठी मद्य निर्मिती केली जाते. गावातील निर्जन भाग, शासकीय भूमींच्या परिसरातील झाडीत मद्यभट्ट्या उभ्या केल्या जातात.
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?
आळंदी-मरकळ मार्गावरील तुळापूर परिसरात नदी किनारी असलेल्या ‘विश्वसंस्कृती’ या खासगी इमारतीत अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मेजवानीवर (पार्टीवर) पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ७ जनूच्या पहाटे धाड घातली.
मद्याच्या बाटल्यांवर ओळखपत्र क्रमांक किंवा विक्री मूल्य छापलेले नव्हते. या प्रकरणी राजस्थानमधील प्रवीण कुमार (वय २३ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
गावात चालणार्या अवैध दारूधंद्यांकडे डोळेझाक करणार्या प्रशासकीय कारभार्यांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई वा त्यांचे प्रतिमहा मिळणारे मानधन आणि भत्ते तात्काळ बंद करण्यात येणार असल्याची चेतावणी देण्यात आली आहे.
जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे.
येत्या २५ जूनपासून राज्यभर ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ राबवण्यात येणार असून त्यात सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटना यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री अधिवक्ता आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.