विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांचे संस्कार करायचे असतील, तर शिक्षणामध्ये अध्यात्माचा समावेश महत्त्वाचा !

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे प्रतिपादन

तारणहार श्रीरामाचे नाम !

‘श्रीरामा’चा जप करत अनेक साधू-संत मुक्तीच्या पदाला पोचले आहेत. प्रभु श्रीरामाच्या नामाच्या उच्चाराने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्या लोकांना ध्वनीविद्या अवगत आहे, त्यांना या शब्दाचा अपरंपार महिमा ठाऊक आहे.

आग विझवल्यावर ‘देवाची कृपा’ असे ‘फायर ब्रिगेड’ म्हणाले !

प्रयागराज महाकुंभमेळ्यात आग लागण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गाम्यांनी अध्यात्म, देव, कर्मकांड यांवर टीका केली नसती, तर नवलच होते; त्यांनी या दुर्घटनेवर केलेली काव्यरूपी टीका आणि त्यावर दिलेले खंडणात्मक प्रत्युत्तर येथे देत आहोत.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभपर्वात चौकाचौकांत उभे राहून सर्वांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन !

महाकुंभपर्वात विविध अध्यात्मिक संस्थांचे अनेक धार्मिक उपक्रम चालू आहेत. ‘सत स्वरूप ज्ञान विज्ञान संस्थे’च्या साधिकांकडून कुंभक्षेत्री चौकाचौकांत उभे राहून येणार्‍या सर्व भाविकांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येत आहे.

रामाच्याच इच्छेने सर्व चालते, अशी दृढ श्रद्धा असावी !

आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो, म्हणजे संकल्प  सोडतो. गंगेतील पाणी घेऊन गंगेतच आपण संकल्प सोडतो. त्याचप्रमाणे भगवंताचे साहाय्य घेऊन जनताजनार्दनाला पोटभर जेवू घालून संतुष्ट करण्यात मुळीच दोष नाही.

रामापाशी एक समाधान मागावे, त्यात सर्व आले !

नामात प्रेम, भगवंताचे अनुसंधान, अनन्य शरणागती, भगवंताचा साक्षात्कार या गोष्टी मिळाल्याविना समाधान मिळत नाही. तेव्हा एक समाधान मागितले की, एवढ्या सर्व गोष्टी देऊनच त्याला ते देता येईल.

डोळ्यांचे महत्त्व !

दृष्टी चांगली होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करावे आणि ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. यामुळे चित्त एकाग्र होण्यास साहाय्य होईल आणि दृष्टी स्वच्छ होईल.

भक्‍तीयोग जाणून घेतांना…

‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्‍यास अत्‍यंत कठीण आहे. त्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्‍य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्‍तीयोगा’चे माहात्‍म्‍य सांगून सर्वसामान्‍य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.

अनुग्रह झाला म्हणजे काय ? याविषयीचा साक्षात्कार !

वैद्यकीय शास्त्राच्या आवाक्याबाहेरची अलौकिक घटना ! यानंतर आजोबांनी अखेरचा श्वास सोडला. त्या वेळी लक्षात आले, ‘अनुग्रह झाला, म्हणजे काय झाले !’

आपल्‍या कष्‍टास यश येणे, हे केवळ परमेश्‍वराच्‍या कृपेवरच अवलंबून !

आपण स्‍वतःला नास्‍तिक म्‍हणवतो, तर त्‍याने जेथे ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन’, अशी धमक दाखवली पाहिजे.