मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !

मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !

७.६.२०२६ या दिवशी रामू गणपति मिसाळ यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. १८.६.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

भारताला सदैव महान सेनानींची आवश्यकता पडते. त्यांची महर्षि  दधीचि यांच्यापासून स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांपर्यंत अखंड शृंखला चालत आलेली आहे. त्या सर्वांच्या मागे सातत्याने एक दैवी शक्ती कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ती शक्ती, म्हणजे ‘अध्यात्म’ आहे.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

प्रतिवर्षी डिसेंबर आणि जानेवारी या मासांत सर्व शाळा अन्  महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात.

सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

७.६.२०२४ ते २२.१२.२०२५ या कालावधीत सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना ‘त्यांच्या प्राणशक्तीवहनातील अडथळा शोधून नामजप कोणता करायचा ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हाला सांगत असत.

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी आदर्श जीवनपद्धतीचे महत्त्व !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही.

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

आफ्रिका खंडात सनातन धर्माच्या प्रसाराला प्रतिसाद !

‘सनातन धर्म’ म्हणून ओळखली जाणारी हिंदु परंपरा ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून वैश्विक आहे. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘मी हे योगशास्त्र कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्यदेवाला सांगितले होते.’

श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या येथील श्री विठ्ठलमूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने पुन्हा एकदा रासायनिक लेपन किंवा स्टोन पावडर (दगडाची भुकटी) पद्धतीचा घाट घातला आहे.

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्‍या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया. 

२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !       

२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !       

३.५.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आज (२९.४.२०२६) वातावरणात नेहमीपेक्षा आनंद जास्त प्रमाणात आहे. माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही, तो माझ्या मनालापण जाणवत आहे.