समाजहितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
अध्यात्म नेत्यांना आंतरिक स्थिरता, विचारांमध्ये स्पष्टता आणि करुणा प्रदान करते. त्यामुळे समाजाच्या व्यापक हितासाठी अधिक संतुलित आणि योग्य निर्णय घेणे शक्य होते.
अध्यात्म नेत्यांना आंतरिक स्थिरता, विचारांमध्ये स्पष्टता आणि करुणा प्रदान करते. त्यामुळे समाजाच्या व्यापक हितासाठी अधिक संतुलित आणि योग्य निर्णय घेणे शक्य होते.
सनातन धर्मग्रंथांनुसार युगपरिवर्तन हे केवळ एका कालखंडाचा अंत नाही, तर एक व्यापक नैसर्गिक, आध्यात्मिक आणि वैश्विक घटना असते. जेव्हा एका युगातून दुसर्या युगात संक्रमण होते, तेव्हा हे परिवर्तन संपूर्ण ब्रह्मांडात स्पष्टपणे अनुभवले जाते.
ईश्वरविषयक तात्त्विक माहिती घेण्याच्या आधी साधना चालू करणे का महत्त्वाचे ? तसेच कुणी आवडते म्हणून ईश्वरविषयक तात्त्विक माहितीचे वाचन करत असतील, तर त्यांनीसुद्धा तत्परतेने साधना का चालू करावी, हे स्पष्ट करण्यासाठी हा लेख !
भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरा यांचा गौरव जनमानसापर्यंत पोचवणे, तसेच सांस्कृतिक मूल्यांविषयी जनजागृती करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
‘२९.३.२०२६ या दिवशी श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७७ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘३.५.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आज (२९.४.२०२६) वातावरणात नेहमीपेक्षा आनंद जास्त प्रमाणात आहे. माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही, तो माझ्या मनालाही जाणवत आहे. याचा अर्थ सूक्ष्म-स्तरावर रामराज्य स्थापनेचे कार्य आता व्यवस्थित चालू आहे.
सदर लेखाच्या ३.७.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ध्यानयोगानुसार प्राप्त होणार्या विविध अवस्था, तसेच पतंजलि ऋषि आणि आद्य शंकराचार्य यांच्या मतानुसार प्राप्त होणार्या विविध प्रकारच्या समाधी अवस्था, यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
२.७.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘आध्यात्मिक पातळीनुसार जिवाच्या कार्यरत असणार्या विविध प्रकारच्या कुंडलिनी नाड्या आणि विविध प्रकारचे तेजोमंडल’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
‘ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी (संकष्टी चतुर्थी, ३.७.२०२६) या दिवशी कु. साची कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१.७.२०२६ या दिवशी ‘आध्यात्मिक पातळीमुळे जिवाला प्राप्त होणार्या विविध प्रकारच्या आनंदावस्था, जिवाची कार्यरत असणारी विविध प्रकारची बुद्धी आणि विविध प्रकारच्या वाणी’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.