One Nation One Election : ‘एक देश-एक निवडणूक’ प्रस्तावाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर !

वर्ष २०२९ मध्ये लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना !

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रपतींच्या हस्ते तपोभूमी पिठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री प्रदान

२८ मार्चला भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी श्री दत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना पद्मश्री पुरस्कार २०२२ राष्ट्र्रपती भवन दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

आर्थिक वाढीचा दर ८ ते ८.५ टक्के रहाण्याचा अंदाज ! – केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन्

आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहलीच्या राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यातील अक्षम्य चूक म्हणजे योजनाबद्धरित्या करण्यात आलेले षड्यंत्र ! – माजी पोलीस महासंचालकांचे राष्ट्रपतींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी भारतातील १६ माजी पोलीस महासंचालक आणि भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या भडकाऊ विधानांचा निषेध करावा !’

या मान्यवरांनी कधी ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास १०० कोटी हिंदूंना पाहून घेऊ’ अशी धमकी दिल्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिले होते का ?

वर्ष १९७१ च्या युद्धात पाक सैन्याने मंदिर पाडून २५० हून अधिक हिंदूंची केली होती हत्या !

भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना २१ व्या शतकात साकारू शकतो ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

‘मराठा लाईट इन्फंट्री’ या भारतीय सैन्याच्या युनिटच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या युद्धघोषणेचा आवर्जून उल्लेख करून राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला.