सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

हिंदु धर्मियांनी सर्व भेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. आमचे आणि प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे मिशन (कार्य) एकच आहे, ते म्हणजे हिंदु धर्माचे रक्षण अन् उत्थान ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !

सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !

जीवनात कधीही भगवंताला दोष देऊ नये आणि जीवनातील कोणत्याही गोष्टीचा त्रागा करून दुःखी होऊ नये. भगवंत कुणालाही दुःख देत नाही. आपणच चुकीची कामे करून दुःखी होतो. तो चांगल्या कार्यासाठी कदाचित् आपली परीक्षा घेत असेल.

धर्मांतर थांबवण्यात मठ आणि मंदिरे यांचे योगदान !

धर्मांतर थांबवण्यात मठ आणि मंदिरे यांचे योगदान !

हिंदु नास्तिकतावादी विविध माध्यमांतून धर्माविषयी अपप्रचार करतात. त्यामुळे आपले लोक धर्मापासून लांब जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी साधूसंतांना समाजात जाऊन लोकांना धर्मशिक्षण द्यावे लागेल.

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

आपण मोगलांना पळवून लावले; पण अन्य पंथीय करत असलेल्या धर्मांतरावर विजय मिळवू शकलो नाही. धर्मांतरामागे खरे कारण गरिबी नसून ‘धर्महीनता’ आहे. त्यामुळे आपला धर्म शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी

अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमात दैवी, चैतन्यदायी अनुभूती आली. आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. आश्रमातील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे.’’

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्व ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडला !

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्व ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडला !

नाशिक येथे पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी कुंभपर्व स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना अन् नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे.

प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !

प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !

आई-बाबांनी कुठलाही विचार न करता गुरुचरणी घर अर्पण केले. प.पू. डॉक्टर आमच्या घरी वास्तव्याला आले. त्यानंतर काही कालावधीने हळूहळू आम्हाला होत असलेल्या त्रासाची तीव्रता न्यून होत गेली.

११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

मी अलगद जवळच असलेल्या गुलाब आणि वाळलेल्या तुळशीच्या झुडपांवर धाडकन न पडता, अलगद कुणी उचलून झुडुपांवर ठेवल्याप्रमाणे पडले होते. माझा मानेपासूनचा वरचा भाग सचेतन होता; पण धड अचेतन झाले होते.

म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय ! 

म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय ! 

म्हार्दाेळ येथील द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतील मान्यवरांचे उद्बोधक मार्गदर्शन आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांचा हा चित्रमय वृत्तांत . . .