प.पू. रामानंद महाराज यांच्या सहवासातील काही आठवणी आणि त्यांची अनुभवलेली कृपा !
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची आज ९ मार्च या दिवशी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने …
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांची आज ९ मार्च या दिवशी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने …
हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !
त्या संतांना जेवण वाढतांना ‘मला भूक लागली आहे’, असे मला वाटते. तसेच त्यांना पाणी आणि औषध देतांना ‘मी माझ्यासाठी देत आहे’, असे मला वाटते. कधी कधी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे तेथे अस्तित्व जाणवते आणि थंडावा जाणवतो.
हिंदु जनजागृती समिती भारतातील राज्यांत राष्ट्र आणि धर्म जागृती, धर्मसंस्कृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण यांविषयी जे कार्य करत आहे, ते पुष्कळ सुंदर अन् चांगले आहे. समितीचे कार्य उत्कृष्ट आहे.
‘पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत) यांच्या ‘ऐंद्री शांती विधी’च्या निमित्ताने १.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाचत असतांना माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील स्मृती जाग्या झाल्या.
या मंगलप्रसंगी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देत कुंभक्षेत्री असलेल्या समिती कक्षावर येण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.
समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद
विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढले गौरवोद्गार !
गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगल्याप्रकारे चालू आहे. समितीच्या कार्याविषयी मला माहिती आहे’, असे सांगून कार्याला आशीर्वाद दिला.
आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.