Goa Spiritual Festival 2024 : सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्यामुळे गोव्याची पुरातन संस्कृती विश्वभर पोचत आहे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी. त्यामुळे आध्यात्मिक गोवा हे स्वप्न साकार होणार, हे नक्की ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आम्ही मराठी माणसेच मराठीचे मारेकरी ! – प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी

संतांनी भाषा जगवली आणि जागवली. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला नाही आणि ‘आध्यात्मिक लोकशाही’ निर्माण केली. तत्कालीन समाजाला हा नवा सामाजिक दृष्टिकोन संतांनी दिला.

गोवा : अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी भेट

गोवा राज्याला सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख आणि दिशा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले अन् केलेली कार्यवाही यांचा आलेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदित केला.

एका स्त्री संतांचे घरी आगमन झाल्यावर साधिकेने अनुभवलेली त्यांची प्रीती आणि कृपा !

घरात सर्वत्र प्रकाश पसरला असून घर व्यापक आणि मोठे झाले आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही सर्व जण भावावस्थेत होतो. सर्वांचे मन देवीच्या चरणी एकाग्र झाले होते.स्त्री संतांची ओटी भरतांना माझ्या मनामध्ये भाव दाटून आला होता.

१४ फेब्रुवारीला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’ !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे सनातन संस्थेला आशीर्वाद !

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापूर दौर्‍यावर होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांनी शंकराचार्य यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही ! – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

धर्मसेवा म्हणून आपल्या जिल्ह्यातील विद्यमान (हयात) संतांची माहिती कळवा !

संतांची ओळख सर्वांना व्हावी, तसेच त्या संतांची शिकवण आणि चरित्र यांतून जनसामान्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळावी’, या उद्देशांनी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करणार आहोत.

जळगाव येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा अनिल हेम्बाडे यांचा साधनाप्रवास !

मला जळगाव येथील सनातनच्या सत्संगातून ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त।’ यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. मी घरातील कामे करत असतांना नामजप करत असे. नंतर मला प्रार्थनेचे महत्त्व कळले. तसे माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या आणि मला त्यातून आनंद मिळू लागला.

मंदिरांचे पावित्र्य टिकवून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्रे व्हावीत ! मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात.- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था