वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आणि निधर्मीपणाचे षड्यंत्र !

‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम’, म्हणजे ‘जर संस्कृती संपवता येत नसेल, तर संभ्रमित करून तिचे पतन करा, तिचे स्वरूप पालटा’, या नियमातून वारकर्‍यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे.

देहूप्रमाणे आळंदी आणि पंढरपूर येथे मद्य-मांस विक्री का बंद होऊ शकत नाही ? – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

श्रीक्षेत्र देहू येथे तेथील देवस्थानाने त्यांच्या १ किलोमीटर परिसरामध्ये ‘मद्य आणि मांस यांची विक्री करायची नाही’, असे सर्व जनतेला आवाहन केल्यावर त्या परिसरातील सर्वच दुकाने इतरत्र हालवली गेली. जर देहूला होते, तर श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूर येथे ..

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बाजीराव विहीर येथे रिंगण सोहळा !

बाजीराव विहीर येथे पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाने २ फेर्‍या मारल्यानंतर माऊलींच्या अश्वाच्या खुराने उधळलेली माती स्वत:च्या कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

‘वैष्णव भक्ती’ची वारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) करण्याविषयीचे जिहादी, साम्यवादी, लिबरल (उदारवादी) आणि पुरोगामी कंपू यांचे षड्यंत्र ओळखा !

साम्यवादी, जिहादी आणि नास्तिक यांचे वारी ‘निधर्मी’ करण्याचे षड्यंत्र वैष्णवजनांनी हाणून पाडावे !

माळशिरस (सोलापूर) येथे पालखी रिंगण सोहळ्यात घोडा अंगावर पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू !

घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्वयंसेवक यांनी त्यांना अकलूज येथे उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी भावविभोर !

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर येथे आगमन !

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ११ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ! – मोनिका सिंह ठाकूर, अपर जिल्हाधिकारी

यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा

आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’च्या २५० अधिक गाड्यांचे नियोजन !

भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने २५० अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. १३ ते २२ जुलै या कालावधीत या गाड्या प्राधान्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर या, तसेच अन्य आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

राहुल गांधी यांना आषाढी वारीत सहभागी न होण्याविषयी सूचना द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

महाराष्ट्रात सध्या पंढरपूर येथे वारी प्रस्थान करत आहे. या वारीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत, असे समजते.