हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच कारागृहवास पत्करावा लागला, हे दुर्दैवी ! – विक्रम भावे

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांचा पंढरपूर येथे वारकरी संप्रदाय आणि संघटना यांच्या वतीने विविध ठिकाणी सत्कार अन् पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम !

हिंदुत्वावरील आघात न थांबल्यास वारकरी संप्रदाय विरोध करील ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. वारकरी आणि संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमी वारकर्‍यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले.

H.H. Ramgiri Maharaj : देव, देश आणि धर्म यांच्या विरोधात षड्यंत्र रचणार्‍यांवर कारवाई करा ! – महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा’, असे धोरण आपल्या संस्कृतीत कधीच नव्हते. ते आपल्यावर लादण्यात आले. सत्य, धर्म आणि न्याय यांसाठी प्राण गेला तरी चालेल.

वारीचे राजकारण : श्रद्धेचा अपमान !

वारी जनतेच्या मनाशी जोडलेली आहे, निवडणुकीच्या प्रचाराशी नाही. त्यामुळे वारीच्या या आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेला आपण सर्वांनी मिळून राजकारणापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. विठ्ठल भक्तीमध्ये ढोंग नको, श्रद्धा पाहिजे, सोहळा नको !

Urban Naxals In Wari : ‘संविधान समता दिंडी’द्वारे वारीत शिरलेले सचिन माळी आणि शीतल साठे हे शहरी नक्षलवादीच !

दोघेही गृहविभागाने नक्षलवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘कबीर कला मंच’चे कार्यकर्ते !
विद्रोही विचारांद्वारे शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न !

वारीत शहरी नक्षलवादी !

हिंदूंमध्ये फूट पाडण्याची, त्यांच्या धर्मश्रद्धांवर आघात करण्याची एकही संधी साम्यवादी सोडत नाहीत. आता त्यांची मजल वारकर्‍यांपर्यंत गेली आहे. त्या विरोधात वारकरी आता त्यांच्या हातातील काठी उगारतील, यात शंका नाही !

भावभक्तीची अनुभूती देणारी पंढरपूरची वारी !

धर्मग्रंथांची केवळ पारायणे करण्यापेक्षा ‘एक तरी ओवी अनुभवावी’, असे संतांनी सांगितले आहे. हा पालखी सोहळा, म्हणजे संतांच्या ओव्यांची आणि त्यांच्या कृपेची अनुभूती देणारा चालता-फिरता हरिपाठच म्हणावे लागेल.

वारकर्‍यांवरील आघात आणि पोलिसांची हतबलता !

(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)

वारकर्‍यांवरील आघात रोखण्यासाठी ६ जुलैला पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

या अधिवेशनाला वारकरी-भाविक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, तसेच अधिक माहितीसाठी श्री. राजन बुणगे यांच्याशी ९७६२७२१३०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

इंद्रायणी-चंद्रभागा नदीप्रदूषण, वारकरी संप्रदायावर होणारे आघात यांसह अनेक विषयांवर जागृती आणि संयुक्त कृती !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने केलेली जागृती, वारकर्‍यांचे संघटन आणि हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन यांमुळे मुख्यमंत्र्यांकडून आळंदीतील पशूवधगृह रहित केल्याची घोषणा !