गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्‍यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्‍यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वारकरी सुमारे ३५० कि.मी. अंतर सुमारे १४ दिवस पायी चालून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला पोचणार आहेत. गोव्यात सुमारे २० वर्षांपूर्वी पंढरपूर येथे वारीला जाण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला आणि यंदा ४० हून अधिक दिंडी पथके वारीमध्ये सहभागी झाली आहेत.

दिवे घाट (पुणे) येथे वारीच्या काळात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन !

दिवे घाट (पुणे) येथे वारीच्या काळात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन !

आषाढी वारीच्या पावन वातावरणात लाखो वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड नामघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतांना, दिवे घाट येथे आकाशात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन घडले.

जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार ! – मुकुंद दातार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक

जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार ! – मुकुंद दातार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक

वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समन्वयाचे संस्कार देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार आहेत; म्हणूनच ते जगद्गुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !

मुख्यमंत्र्यांनी घेतले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याला भेट देऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

पुणे येथे ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’ने वारीनिमित्त ‘अल्लाह देवे अल्लाह दिलावे’ असे फलक लावले !

पुणे येथे ‘महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स’ने वारीनिमित्त ‘अल्लाह देवे अल्लाह दिलावे’ असे फलक लावले !

हिंदु संतांच्या वचनांची एवढीच आवड आहे, तर मग ही संघटना त्यांच्या धार्मिक स्थळांवर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे फलक का लावत नाही ?

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरण देहूतून प्रस्थान !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरण देहूतून प्रस्थान !

इनामदार वाड्यात जगद्गुरु तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले.

वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !

वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !

वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते.

पंढरपूर वारीला जाणार्‍या गोव्यातील वारकरी दिंड्यांसाठी राज्य सरकारची नवी अर्थसाहाय्य योजना

पंढरपूर वारीला जाणार्‍या गोव्यातील वारकरी दिंड्यांसाठी राज्य सरकारची नवी अर्थसाहाय्य योजना

उद्या अर्थसाहाय्य वितरण आणि प्रस्थान सोहळा

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.

आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी सज्ज !

आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी सज्ज !

देहूतील पालखी सोहळा ७ जुलैला, तर आळंदीतील ८ जुलैला प्रस्थान ठेवणार !