हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशादर्शक ‘सनातन प्रभात’ !

मदरसा आणि चर्च यांना कुणी हात लावत नाही . ‘केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, हा मूलभूत प्रश्न सरकारपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

Gudhi Padva 2024 : ४ राज्यांत एकूण ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता आणि सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण !

विशेष म्हणजे या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. गुढीपूजनानंतर सर्वांनी एकत्र येऊन ‘सुराज्य’ स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली.

हडपसर (पुणे) येथे मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात सामूहिक गुढीपूजन याविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिर परिसरात मद्य आणि मांस यांची होणारी विक्री थांबवावी !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.

श्री क्षेत्र गणपतीपुळे परिसरातील मद्य आणि मांस विक्री करणारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट त्वरित हलवावे !

सध्याच्या घडीला राज्यातील अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी सर्रास बिअरबार, दारू दुकाने, चायनीज पदार्थ विक्री, मांस विक्री दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

पुणे जिल्‍ह्यातील ७१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू !

पुणे जिल्‍ह्यातील ज्‍योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर, तसेच पुण्‍याचे ग्रामदैवत  कसबा गणपति मंदिर यांसह ७१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

रत्नागिरीत झालेल्या ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशना’त मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार !

अधिवेशनात जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी असे ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. ॐ चा उच्चार करून मांडण्यात आलेले ठराव एकमताने संमत करून शासनाकडे पाठवण्यात आले.

कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे  भवितव्य अंधारमय होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर

मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’