बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे थांबवा ! – विहिंप
हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !
हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती सरकारने स्वतःहूनच निर्माण करणे अपेक्षित आहे !
मंदिरांना हिंदु धर्मियांच्या स्वाधीन करून त्यांच्या श्रद्धेला मुक्त वाव द्यावा आणि मंदिरांचे सरकारीकरण थांबवावे, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी केली.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो, मंदिर चालवणे हे सरकारचे काम नाही. सरकार जर इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेणार नसेल, तर केवळ हिंदूंचीच मंदिरे का घेते ?
विश्व हिंदु परिषदेने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भिंगारमधील ब्राह्मण गल्ली येथील श्री एकबोटे महाराज श्रीराम मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
हे गोवंशीय निपाणी येथील गोशाळेत पाठवण्यात आले असून मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आता सांभाळ होणार आहे.
या देशात ख्रिस्ती मिशनर्यांवरच आता बंदी घालण्याची वेळ आली आहे. जर असे आता केले नाही, तर पुढील काही वर्षांत भारतावर हिंदूंचे नाही, तर इस्लाम आणि ख्रिस्ती यांचेच राज्य येईल !
विश्व हिंदु परिषदेची बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या प्रबोधनानंतर शहापूर यात्रेत अनेक ठिकाणी हिंदूंनी नुकत्याच झालेल्या यात्रेत ‘झटका पद्धतीचेच मांस हवे’, अशी आग्रही मागणी केली.
मुळात सभेला अनुमती नसतांना तिचे आयोजन केलेच कसे ? या प्रकरणीही संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !
कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !