सातारा येथे रहिवासी इमारतींमध्ये थुंकू नये म्हणून देवतांची चित्रे लावणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी !

देवतांच्या चित्रांवर थुंकणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी दुर्दैवी !

नागपूर येथील जिहाद्यांवर कठोर कारवाई करण्याची विश्व हिंदु परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

औरंगजेबाच्या कबरीसाठी देण्यात येणारा शासकीय खर्च आता बंद करून ही कबर हटवून त्या जागेवर औरंगजेबाला पराभूत करणार्‍या शूरवीर धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे, तसेच छत्रपती राजाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभे करावे…

सातारा येथील गणपति मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मुसलमान महिलेकडून नमाजपठण !

हिंदूंनी मुसलमानांच्या प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी धार्मिक कृती केली असती, तर ते मुसलमान समाजाला चालले असते का ? हिंदूंच्या मंदिराच्या मार्गामध्ये नमाजपठण करणार्‍या उद्दाम मुसलमान महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Nerul Police Iftar Party : हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर पोलिसांनी आयोजित केलेली इफ्तार मेजवानी रहित !

इफ्तार मेजवानी आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे पोलीस हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना कधी दिसत नाहीत ! असे पोलीस अन्य धर्मियांची पाठराखण करत असल्याचा विचार हिंदूंच्या मनात आल्यास चुकले कुठे ?

परकीय आक्रमणकर्त्यांचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह ! – CM Yogi Adityanath

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान

भंडारा येथे औरंगजेबचे स्टेटस ठेवणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

शोएब शेख याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर औरंगजेबचे स्टेटस ठेवले तसेच आक्षेपार्ह पोस्टही प्रसारित केल्या. या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे २०० कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन धर्मांधाच्या अटकेची मागणी केली.

विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आयोजित निदर्शनाच्या कालावधीत ‘धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी’ विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

Eknath Shinde On Nagpur Violence : नागपूर येथे पूर्वनियोजित आक्रमणे, दंगलखोरांना सोडणार नाही ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रातही दंगलखोरांवर वचक बसवण्यासाठी जनतेने त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

औरंगजेबाच्या कबरीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे

औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करू ! – विहिंप आणि बजरंग दल

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे, असेच विहिंप, बजरंग दल यांच्यासमवेतच सर्वत्रच्या राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी संघटना अन् जनता यांना वाटते !