Boycott Thook N Urine Jihadist In UP : अन्नपदार्थांमध्ये थुंकी किंवा लघवी मिसळणार्यांवर यापुढे बहिष्कार !
पोलिसांनी ‘थुंक जिहाद’ करणार्यांविरुद्ध वेळीच कारवाई केली असती, तर जनतेवर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती !
पोलिसांनी ‘थुंक जिहाद’ करणार्यांविरुद्ध वेळीच कारवाई केली असती, तर जनतेवर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती !
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना या राज्यांत प्रथम हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भाविकांच्या हातात दिली पाहिजेत. यासाठी हिंदूंना मागणी करावी लागू नये !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही कारवाई का करत नाही ? देशात मंदिरांना अवैध ठरवून ती पाडणार्या सरकारी यंत्रणा अवैध मशिदी, मदरसे, दर्गा आदींना हातही लावत नाहीत, हे लक्षात घ्या !
आंदोलनात इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरुण हिंदु, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यासह अन्य हिंदु संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
जागृत हिंदू हेच जगाला जिहादी लोकांपासून वाचवू शकतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
विशाळगडावर हिंदूंचा उद्रेक झाल्यावर काही राजकीय लोकांना अल्पसंख्यांकांचा पुळका आला आणि ते तात्काळ त्यांना साहाय्य करण्यासाठी गडावर गेले. याउलट कोल्हापूर शहरात सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांनी त्यांच्या बसवर दगडफेक केली.
भांडुप पश्चिम येथील ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या रणरागिणी हर्षदाताई ठाकूर म्हणाल्या की, हिंदूंना ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी आहे.
बांगलादेशात हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. तेथे २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले.
बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सामर्थ्यशाली आहे; मात्र राजकारणामुळे नपुसंक झाला आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी या वेळी ते म्हणाले