मंदिरांची परंपरा आणि संस्कृती जतन करण्यासाठी लढा दिलेल्यांचा विशेष सत्कार अन् त्यांचे मनोगत !
उठा बांधवांनो, हा लढा आता लढूया । मंदिरांच्या मुक्ततेचा इतिहास घडवूया ।।
उठा बांधवांनो, हा लढा आता लढूया । मंदिरांच्या मुक्ततेचा इतिहास घडवूया ।।
प्रत्येक मंदिर हे धर्मशिक्षणाचे केंद्र बनवू, मंदिरांच्या आदर्श व्यवस्थापनाद्वारे स्वयंपूर्ण होऊ आणि प्रत्येक मंदिर हिंदूंमध्ये चेतना निर्माण करून राष्ट्रहिताचे कार्य करील, असा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या परिषदेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध देवस्थानांचे मानकरी, विश्वस्त आणि पदाधिकारी, असे एकूण १३० जण सातारा येथे जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.
भारताला लाखो वर्षांचा इतिहास आहे. आपल्या ऋषिमुनींनी सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी वेद, उपनिषदे यांसारख्या सर्वमान्य ग्रंथांमधून मार्गदर्शन केले, तसेच आपल्याला ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी अनेक मंदिरांची स्थापना केली.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मासाठी सर्वांना संघटित झाल्यास अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदाला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील आघात थांबतील.
आज भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे मंदिरांवर नवीन पद्धतीने आघात होत आहेत. यामुळे मंदिर रक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवतांनाच महासंघ मंदिरांचे संघटन करत आहे.
मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो.
हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !
२१ मार्च या दिवशी विष्णुप्रतिभा बँक्वेट सभागृह, उत्कर्ष विद्यालयासमोर, विरार (प.) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आरंभ सकाळी ९.३० वाजता होईल.