‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे आंदोलनाद्वारे मागणी
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे. सावरकर मनुस्मृतीला अपौरुषेय, अनुकरणीय धर्मग्रंथ मानत नसून सामाजिक इतिहासग्रंथ मानत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.
नवनियुक्तीनंतर अध्यक्षीय भाषणात अधिवक्ता सणस म्हणाले, ‘‘भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठ विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटन यांनी पक्षभेद, मतभेद विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाच्या लढ्यासाठी एकत्र यावे”.
सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांना शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्याची मागणी हिंदूंच्या मोजक्याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना लज्जास्पद !
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ?
अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.
‘वक्फ बोर्ड’ हे केवळ मुसलमानांसाठी स्थापन केलेले बोर्ड असून आज देशातील ३ र्या क्रमांकाची भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात आहे. शहरात सोलापूर पेठ या भागात ‘वक्फ बोर्डा’ने ताबा घेतल्यामुळे कितीतरी हिंदूंचे जीवन उद़्ध्वस्त झाले आहे.
अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे
२४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रात ‘हिंदु मावळा’ आणि ‘हिंदु भूषण’ पुरस्कार वितरण करण्यात येईल