परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांना आलेल्या अनुभूती !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील संत आणि प्रसारातील संत यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधना शिबिरात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून सद्गुरु सत्यवान कदम यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘साधकांची साधना अन् सेवा चांगली व्हावी’, यांसाठी दोन शिबिरांचे आयोजन केले होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दोन्ही शिबिरे चांगली होण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. तेव्हा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पार्सलच्या सेवेसंदर्भातील अडचणींवर सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर अडचणी त्वरित सुटणे

गुणांची खाण असलेले आणि आपल्यासारखे इतरांना घडवणारे मी अनुभवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

प.पू. डॉक्टर साधकांकडून होणार्‍या चुका एकट्याला न सांगता त्या सर्वांसमोर सांगत. त्यामुळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव होत असे आणि त्यातून इतरांनाही शिकता येत असे.

मुंबई सेवाकेंद्रात येणार्‍या साधकांना सर्व प्रकारच्या सेवा करायला शिकवून परिपूर्ण घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘आतापर्यंत माझ्याकडून झालेली साधना’, ही केवळ आणि केवळ प.पू. डॉक्टरांची कृपाच आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे. तरीही त्यांनीच व्यक्त करून घेतलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमने त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो. – (सद्गुरु) सत्यवान कदम

चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्राप्रमाणे योग्य साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्था

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येतो.

साधनेतील आनंद अनुभवणारे कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. भार्गव गंगाधर वझे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

आज अक्षय्य तृतीया, या दिवशी श्री. भार्गव गंगाधर वझे यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांचे बालपण, त्यांनी सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर केलेली साधना अन् सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ इथे देत आहोत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अयोध्येत श्रीराममंदिर व्हावे आणि रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित व्हावी, ही गेल्या अनेक शतकांची हिंदूंची इच्छा यावर्षी पूर्ण झाली. त्यामुळे यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतांना रामभक्तांचा आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांची खोली यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला.