सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !
‘गुरुदेवांनी कलियुगातील सर्वसाधारण मनुष्याला सहज आकलन होणारी, साधी अन् सोपी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची प्रक्रिया सांगून मानवजातीच्या कल्याणाचे मर्मच सांगितले आहे.