सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम (वय ६२ वर्षे) यांची सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला…

सद्गुरु सत्यवान कदम यांची सर्वज्ञता !

‘कुडाळ येथील श्री. केदार तिवारी यांच्या घरात एकदा रात्री एक मोठा पक्षी आला. त्यांनी त्या पक्ष्याला बाहेर घालवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण तो पक्षी गेला नाही…

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम (वय ६२ वर्षे) यांची सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु सत्यवानदादा (सद्गुरु सत्यवान कदम) , आपण आहात आम्हा साधकांचे आध्यात्मिक पिता ।

आपल्या सहवासात अनुभवता येते अस्तित्व गुरुमाऊलींचे ।
आपल्या प्रेमळ वाणीने भरून येते मन सर्व साधकांचे ।।

साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्नरत असलेले सद्गुरु सत्यवान कदम !

सद्गुरु सत्यवान कदम यांचे बोलणे अंतर्मनावर बिंबणे आणि त्यानुसार कृती करण्यासाठी ऊर्जा मिळणे अन् ताण न्यून होणे… 

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

देवरहाटीच्या भूमींवरील शासनाचा हक्क रहित करण्याच्या मागणीविषयी महाराष्ट्र शासनाकडून बैठकीचे आयोजन

मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांच्या देवस्थानांच्या भूमी शासनाने परस्पर कह्यात घेऊन त्यांच्या सातबारा उतार्‍यावर शासनाचे नाव नमूद केल्याची माहिती दिली.

देवरहाटीच्या भूमी तात्काळ देवस्थानाच्या नावे न केल्यास जनआंदोलन उभारणार ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्‍यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत.- सद्गुरु सत्यवान कदम

हिंदूंच्या मंदिरांकडे कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

रत्नागिरी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून ती एक आध्यात्मिक संकल्पना आहे. हिंदुत्व, तसेच हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ गेल्या २५ वर्षांपासून करत आहे.