मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.

आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

‘सनातन प्रभात’मुळे धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली ! – दीपक अर्जुनसिंह देवल, श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक

दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.

उतारवयातही सेवेची तळमळ असलेल्या आणि अपघातानंतरही स्थिर रहाणार्‍या भेडशी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले (वय ७३ वर्षे) !

नामजप केल्यानंतर मला वाईट स्वप्ने पडणे बंद झाले. मला होणार्‍या शारीरिक वेदना पूर्णपणे दूर झाल्या. मला आता शांत झोप लागते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेले लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके (वय ५१ वर्षे ) !

लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ‘श्री. महेंद्र चाळके यांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी मिळाली. दादांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र ही संकल्पना आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी जे कार्यरत आहेत त्यांचे हे राष्ट्र. ही प्रक्रिया केवळ स्थूलातील नसून सूक्ष्म स्तरावरीलही आहे.

आनंदी जीवनासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था 

आताच्या कलियुगात स्वतःच्या कुलदेवतेचा, तसेच श्री दत्तगुरूंचा नामजप, म्हणजेच साधना केल्यास जीवनातील दुःखांचे निवारण होऊ शकते.

सद्गुरु स्वाती खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधकांनी शरीर आणि डोळे यांवरील वाईट शक्तीचे आवरण नियमितपणे काढल्यावर त्यांना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती !

२०.१०.२०२२ ते २१.११.२०२२ या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडये यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली आणि गोवा येथील साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी मार्गदर्शन केले.

मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर महासंघाच्या माध्यमातून पंढरपूरसह अनेक मंदिरांतील समस्यांसंदर्भात आपण फार मोठे कार्य करत आहात. आम्ही ही सहकार्य करू.

पुणे येथे होणारे मंदिर अधिवेशन मंदिरांच्या संघटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक-महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरे ही हिंदु धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला हवेत. धर्म टिकला, तर आपण टिकणार आहोत. धर्म टिकण्यासाठी मंदिरे टिकवली पाहिजेत.