हिंदूंची मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्‍या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !

Kolhapur Fight For Chhatrapati Shivaji Maharaj University : ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.

प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणारे चि. अनमोल अरुण करमळकर अन् सेवेची तळमळ असणार्‍या आणि संतांप्रती भाव असणार्‍या चि.सौ.कां. श्रेया श्रीशैल गुब्याड !

चि. अनमोल करमळकर आणि चि.सौ.कां. श्रेया गुब्याड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !

हिंदूंच्या मंदिरांकडे कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था 

लहान मुलांनी शेवटपर्यंत शांतपणे प्रवचन ऐकले. कक्षावर सनातन वही खरेदी करण्यासाठी लहान मुलांनी आई-वडिलांकडून पैसे मागून घेतले. एका धर्मप्रेमीने १० डझन सनातन वह्यांची मागणी केली.  

आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु पालकांनी स्वतःच्या मुलींशी संवाद साधून प्रतिदिन त्यांच्या दिवसभरातील घराबाहेरील आचरणाचा आढावा घेणे आवश्यक ठरते.

हिंदु धर्म आहे; म्हणून ‘डीप स्टेट’समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले.