प्रतिपंढरपूर असलेल्या कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीस चांदीचा रथ लोकार्पण !
ह.भ.प.चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज म्हणाले, ‘‘या रथातून ज्ञानेश्वरमाऊली यांचे ज्ञान, त्याग, ऐश्वर्य अनुभवण्यास मिळणार आहे.’’
ह.भ.प.चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज म्हणाले, ‘‘या रथातून ज्ञानेश्वरमाऊली यांचे ज्ञान, त्याग, ऐश्वर्य अनुभवण्यास मिळणार आहे.’’
प्रशासनाने ५ जानेवारीपासून विशाळगड पर्यटकांसाठी खुला केला आहे; मात्र काही धर्मीय आणि अन्य संघटनांच्या मागणीमुळे हा आदेश काढण्यात आला आहे का ? तरी गडावर जे पर्यटक जातात, ते अन्य हेतूने जात नाहीत ना, हे पहाण्यासाठी त्यांचे आधारकार्ड पडताळण्यात यावे, त्यांच्या पूर्ण नोंदी ठेवाव्यात, गडावर गेलेले सर्वजण खाली येतात का ?….
हिंदु धर्माचा वारसा जपण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ! शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदु नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु धर्म संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, तसेच रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे आदर्श अधिपती होते.
हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला.
भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजना यांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर करावा,.
कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री महालक्ष्मी मंदिर, महत्त्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडदुर्ग, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवी आणि नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतले.
१४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्यगाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदवलेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला, तरी मराठ्यांचे सामर्थ्य, धाडस आणि शौर्य यांचे दर्शन या दिवशी झाले.