CM Yogi Government Achievements : उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारला ८ वर्षे पूर्ण !

८ वर्षांत मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के घट !
८० हजार गुंडांना कारागृहात डांबले !

भारत मुसलमानबहुल देश असता, तर कधीच धर्मनिरपेक्ष झाला नसता ! – Archaeologist KK Muhammed

पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती

मांत्रिक कासिमच्या घरी अमावस्येच्या मध्यरात्री सापडली हिंदु मुलगी : अळकेमजलू (दक्षिण कन्नड) स्थानिकांकडून तक्रार !

हिंदु मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मुसलमान अघोरी विद्येचा वापर करतात का, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !

Udupi Muslim Kidnapped Girl : उडुपी (कर्नाटक) येथे महंमद अक्रम याच्याकडून जिना हिचे अपहरण !

हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा पीडितेच्या पालकांचा आरोप

Mamata Banerjee On Bengal Riots : (म्हणे) ‘बंगालमध्ये दंगली भडकवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न !’

बंगाल सरकार अल्पसंख्यांकांच्या पाठीशी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे रमझान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

Hafiz Saeed’s Relative Shot Dead : पाकमध्ये आतंकवादी हाफीज सईद याचा नातेवाईक असणार्‍या आतकंवाद्याची अज्ञाताकडून हत्या

अब्दुल रहमान असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबासाठी पैसे गोळा करण्याचे काम करत होता.

Global Safety Index 2025 : जगातील सर्वांत सुरक्षित देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित

‘या सूचीवर किती विश्वास ठेवायला हवा ?’, हा प्रश्नच आहे. पाश्चात्त्य देशांतील संस्थांकडून बनवण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या सूची बनावट असून वस्तूस्थितीला धरून नसतात, हे सहजपणे लक्षात येते !

Americans Convert To Islam : अमेरिकेमध्ये २० टक्के लोकांनी स्वीकारला इस्लाम !

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २० टक्के आणि केनियातील ११ टक्के लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशांतील लोक हे अगोदर ख्रिस्ती होते.

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (३१ मार्च २०२५)

मुलुंड पश्चिम भागातील टी विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या १८०० मिलीमीटर व्यासाच्या महत्त्वाच्या जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली.

सातारा बसस्थानकातील वाहनतळ सुविधा चालू करण्याची मागणी !

बसस्थानकासमोरच खासगी वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे; मात्र थोड्या वेळासाठी ही सुविधा नागरिक घेत नाहीत. कायमस्वरूपी सुसज्ज वाहनतळाची उपायोजना करावी, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिक करत आहेत.