खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूटमार रोखण्यात परिवहन विभाग उदासीन !
परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कि खासगी ट्र्रॅव्हल्स्च्या फायद्यासाठी ?
परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कि खासगी ट्र्रॅव्हल्स्च्या फायद्यासाठी ?
आर्थिक स्थिती खालावल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एस्.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत बसस्थानकांच्या मोक्याच्या कोणत्या जागा भाड्याने देता येतील ? याविषयी सर्वेक्षण चालू आहे.
सांगली, लातूर, कोल्हापूर, कोकण, पुणे यांसह कर्नाटक येथे जाणार्या बसगाड्या मोठ्या प्रमाणात सोलापूर बसस्थानकातून जातात. याचसमवेत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर येथील तीर्थक्षेत्रांना जाणार्या बसगाड्यांची संख्याही अधिक आहे.
नोव्हेंबर २०२१ पासून एस्.टी.च्या कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठरणारी एस्.टी. बस ठप्प झाली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
सर्वाेच्च न्यायालयाने एस्.टी. कर्मचार्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू झाल्या आहेत. आगारातील ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.
वैद्यकीय तपासणी केल्यावर आणि प्रशिक्षण दिल्यावर कर्मचारी सेवारत होणार
एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकरण
राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी परब म्हणाले की, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.
सर्वसामान्य जनता खासगी वाहतुकीकडे वळत आहे. याला कारण एस्.टी. महामंडळाचा गलथान कारभार आणि स्वार्थी राजकारण आहे. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन करतांना राजकारण्यांनी प्रथम एस्.टी. महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन द्यावे. तसे झाले, तर अशी वेळ येणार नाही, हे निश्चित !
देशांतर्गत सक्षम आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था असणे अनिवार्य आहे. एस्.टी.च्या संदर्भात आंदोलने चालूच आहेत, तर एस्.टी.ची सर्वच यंत्रणा कालसुसंगत होण्यासाठीही पावले उचलली गेली पाहिजेच ! एस्.टी.शी जनसामान्यांची जोडली गेलेली नाळ येथून पुढेही अतूट रहाण्यासाठी जनसामान्यांनी आवाज उठवणे, हे त्यांचे सामाजिक कर्तव्यच आहे !’