इलेक्ट्रिक एस्.टी. गाड्या खरेदीसाठी राज्यशासन २५ कोटी रुपये देणार !
‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-२०२१’ च्या अंतर्गत बसगाड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-२०२१’ च्या अंतर्गत बसगाड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे.
जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्या परिवहन विभागाचे अभिनंदन !
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्या गाड्यांमध्ये म्हणावी तशी स्वच्छता नसल्यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.
एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षात बसस्थानकांवर प्राथमिक सुविधाही नसणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद !
एस्.टी.च्या बसगाड्यांमध्ये तिकीट देण्यासाठी ‘अॅन्ड्रॉइड मशीन’चा वापर केला जाणार आहे. येत्या दीड मासात राज्यातील १०० टक्के एस्.टी. गाड्यांमध्ये ‘अॅन्ड्रॉइड मशीन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये २ सहस्र ९०० गाड्या आरक्षित झाल्या होत्या. यावर्षी आरक्षित गाड्यांची संख्या ३ सहस्र ४०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने गाड्यांची नोंदणी चालू आहे.
जालना येथील अंतरवाली सराठी गावात ‘मराठा क्रांती मोर्चा’वर पोलिसांकडून केलेल्या लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या पेटवण्यात, तसेच फोडण्यात आल्या आहेत.
आंदोलनाच्या वेळी सर्वसामान्यांची प्रवासात होणारी आणि अन्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना काढाव्यात !
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला इलेक्ट्रिक बस म्हणजेच ‘शिवाई’ प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर या बस धावत आहेत.