आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू रहाणार असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास, तर महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे.

एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !

एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !

विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी ‘वृक्षारोपण’ अभियानाचा शुभारंभ परिवहनमंत्री तथा एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला

सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला

या गाड्यांमध्ये ‘एल्.ई.डी.’ मार्गफलक, भ्रमणभाष भारीत करण्यासाठी व्यवस्था, आरामदायी बसण्याची व्यवस्था, तसेच अन्य सुविधा उपलब्ध आहे.

वर्ष २०३५ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

वर्ष २०३५ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

राज्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणि इंधन व्ययात बचत करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २० सहस्र, म्हणजे सर्व बसगाड्या वर्ष २०३५-३६ मध्ये इलेक्ट्रिक असतील. सर्व गाड्या इलेक्ट्रिक असणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल.

परिवहन विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी : परिवहनमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांना माहिती !

परिवहन विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी : परिवहनमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांना माहिती !

परिवहन विभागातील निवृत्त आणि सध्या कार्यरत असलेले काही अधिकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असल्याची माहिती स्वत: परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिली.

हलगर्जीपणाच्या प्रकरणी नाशिक विभागातील ११ अधिकारी निलंबित !

हलगर्जीपणाच्या प्रकरणी नाशिक विभागातील ११ अधिकारी निलंबित !

या सर्वांनी कामकाजातील गंभीर त्रुटी, चालक-वाहकांच्या उपस्थितीवर नियंत्रण नसणे, शिस्तभंग, तसेच प्रवाशांच्या सुविधा आणि वाहन देखभाल यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक अन्वेषणात उघड झाले. 

आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब

आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब

फलाटांना केवळ वरूनच पत्र्याचे छत आहे. डावीकडे, किंवा पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा पत्रा अथवा वारा, पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी कशाचीच व्यवस्था नाही.

उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !

उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !

राज्यातील महामंडळाच्या ३१ पैकी केवळ ८ विभाग नफ्यात आहेत, तर उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत

मुंबईत बेस्टच्या संपकाळात बसवर दगडफेक : गुन्हे नोंद !

मुंबईत बेस्टच्या संपकाळात बसवर दगडफेक : गुन्हे नोंद !

संपाच्या कालावधीत काही आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या प्रकरणी धारावी, दहिसर, बांगूरनगर, दादर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !

१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !

१ जून ते १५ जून या कालावधीत महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५ कोटी ३४ लाख रुपये झाले आहे. वर्ष २०२५ मध्ये याच कालावधीतील ४५१ कोटी ५१ लाख रुपयांच्या तुलनेत ४३ कोटी ८३ लाख रुपयांची (९.७१ टक्के) वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रतिदिनचे सरासरी उत्पन्न ३ कोटी रुपयांनी वाढले आहे.