अमरनाथ यात्रेवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कठोरात कठोर कारवाईन केल्यानेच प्रतिवर्षी आतंकवादी हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करतात ! ही स्थिती आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !