अधिकाधिक हिंदू विविध व्यवसायांत उतरल्यासच हलालच्या समांतर अर्थव्यवस्थेतून बाहेर पडता येईल ! – प्रशांत कोतवाल, राष्ट्रीय संघटनमंत्री

डेक्कन परिसरातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहा’त १३ एप्रिल या दिवशी ‘भारत रक्षा मंच’ आयोजित व्याख्यान सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

Naxals killed In Encounter : नक्षलवादी आणि पोलीस यांच्यातील चकमकीत ३ नक्षलवादी ठार !

एकेका नक्षलवाद्याला ठार करण्यापेक्षा नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा !

आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (३१ मार्च २०२५)

मुलुंड पश्चिम भागातील टी विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या १८०० मिलीमीटर व्यासाच्या महत्त्वाच्या जलवाहिनीवर मोठी गळती आढळून आली.

Sukma Naxal Encounter : सुकमा (छत्तीसगड) येथे चकमकीत १६ नक्षलवादी ठार

सुकमा येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले, तर २ सैनिक घायाळ झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शहरी माओवाद : …म्हणून हवा ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ !

राज्यघटना आणि लोकशाही न मानणार्‍या माओवादी फ्रंटल संघटनांवर कारवाई हाच ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्या’चा मुख्य गाभा आहे.

5 Naxalites killed : छत्तीसगडमध्ये चकमकीत ५ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस अन् नक्षलवादी यांच्यात चकमक चालू असून यात आतापर्यंत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत.

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये चकमकीत २२ नक्षलवादी ठार, तर एका सैनिकाला वीरमरण

छत्तीसगडमध्ये या वर्षी आतापर्यंत ७१ नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या वर्षी अनुमाने ३०० नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्याकडून २९० शस्त्रेही जप्त करण्यात आली होती.

शूरा मी वंदिले !

भारतात नक्षलवाद, साम्यवाद, माओवाद संपवण्याकरता अर्धसैनिक दले आणि पोलिसांना दंडकारण्य, अबुजमाड जंगल अन् सरंदा जंगलांमध्ये घुसून माओवाद्यांचे प्रशिक्षण आणि इतर अड्डे आक्रमक कारवाई करूनच उद्ध्वस्त करावे लागतील.

Women Naxalites Killed In Gondia : गोंदिया येथे झालेल्या चकमकीत ४ महिला नक्षलवादी ठार !

४ महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. काही महिला नक्षलवादी घायाळ झाल्या आहेत. चकमकीनंतर घनदाट जंगलाचा लाभ घेऊन त्या पळून गेल्या.

Bijapur Naxal Encounter: बिजापूर (छत्तीसगड) येथे ३१ नक्षलवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण

बिजापूर येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्याच वेळी २ सैनिकांना वीरमरण आले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.