Violence In Manipur : मणीपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच : आतंकवाद्यांकडे २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे !
आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?
आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?
‘नक्षलवादी हे जंगलात आणि डोंगराळ भागात रहातात. हिंसात्मक कारवायांनी देशाच्या सर्वसाधारण १८ राज्यांमधील १५० जिल्ह्यांमध्ये त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला, तसेच सरकारच्या व्यवस्था अस्ताव्यस्त केल्या.
देशातून अद्याप संपूर्ण माओवाद म्हणजे नक्षलवाद नष्ट झालेला नाही, हे ही घटना दर्शवते !
या यशस्वी कारवाईनंतर आता गडचिरोली पोलिसांच्या दप्तरी (अभिलेखावर) एकही सक्रीय माओवादी शिल्लक नाही
नक्षलवादी संघटनांवर बंदी असतांना त्यांचे उदात्तीकरण होणे, हे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचे द्योतक !
या प्रकरणी गडचिरोली पोलीस सतर्क झाले असून जिल्ह्यात अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. तेथील परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आणि राज्य नक्षलमुक्त करणे, या ऐतिहासिक कामगिरीसाठी समिती आणि गोरक्षक यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले.
नक्षलबाडीपासून बस्तरपर्यंत साम्यवादी नक्षलवादाविरुद्ध भारताचा लढा ६ दशकांचा आहे. धोरणात्मक निवडी, स्थानिक तक्रारी आणि राज्याच्या क्षमतेने यशाची गती अन् त्याच्या मर्यादा कशा ठरवल्या आहेत, हे या लढ्यातून दिसून येते.
एका सरकारी वसतीगृहात नक्षलवाद्याचे उदात्तीकरण करणारे नाटक सादर होते आणि पोलीस-प्रशासनाला याची कुणकुण कशी लागत नाही ?
रूपी माओवादी संघटनेच्या प्रादेशिक समितीची सदस्या होती, तसेच ती छत्तीसगडमधील बस्तर परिसरात सक्रीय असलेली शेवटची वरिष्ठ तेलुगु नक्षलवादी होती.