काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्‍यामेळाव्‍यात कार्यकर्त्‍यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्‍ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्‍या आतापर्यंतच्‍या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्‍तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्‍हणण्‍यास वाव रहातो.

उत्तरप्रदेशात ८ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी

नक्षलवाद्यांना निधी पुरवल्याचे प्रकरण !

डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच उत्तरदायी !

तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.

‘एल्‍गार’ प्रकरणात ‘कबीर कला मंच’ संघटनेशी संबंधित पुण्‍यातील तिघांना अटक !

या प्रकरणी यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवीवर हिरा राव, वर्णन गोन्‍साल्‍विस, रोना विल्‍सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्‍यात आली आहे.

कुख्यात नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडले !

हे स्मारक नक्षलवाद्यांनीच बांधले होते. काही मासांपूर्वी एका चकमकीत पोलिसांनी ‘बिटलू’ला ठार केले होते. त्याची दक्षिण गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात दहशत होती.

झारखंडमध्ये माओवाद्यांनी वन कर्मचार्‍याला अमानुष मारहाण करून केले ठार !

भारतातील माओवादी नक्षलवादाचा अंत कधी होणार ?

देशात नक्षलवाद मागे पडला ! – नक्षलवाद्यांची स्वीकृती

जोपर्यंत देशातील नक्षलवाद आणि माओवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ‘नक्षलवाद्यांपासून देशाला धोका आहे’, हे शासकर्ते आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्षात ठेवले पाहिजे.  

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा पालटून घेतांना २ नक्षलसमर्थकांना अटक

२ सहस्र रुपयांच्‍या नोटा बंद केल्‍यानंतरची ही मोठी कारवाई आहे. ३० सप्‍टेंबरपर्यंत नोटा अधिकोषात जाऊन पालटून घेण्‍याची समयमर्यादा देण्‍यात आली आहे.

नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्ता (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्‍यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला.