तेजस्वी विचार

गुन्हेगारांसह त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा करा !
‘मुलांवर त्यांच्या लहानपणी सात्त्विकतेचे संस्कार केले, तर पुढे मुले गुन्हेगार होण्याची शक्यता अल्प होऊ शकते. याचा विचार करून ‘वयाने लहान असलेल्या गुन्हेगाराच्या कुटुंबियांनाही योग्य ती शिक्षा करण्याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे; कारण धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्मफलन्यायानुसार पालकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.’
तन आणि मन अर्पण करण्याचे महत्त्व !
साधकांनो, ‘तन, मन आणि धन यांपैकी तन आणि मन अर्पण करणे, हे सर्वांत श्रेष्ठ असते. केवळ धन अर्पण केल्याने अध्यात्मात प्रगती होत नाही…
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दिनविशेष
- २९ मार्च : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदानदिन
- २८ मार्च : सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई यांचा आज ८४ वा वाढदिवस !
- २६ मार्च : सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा ५२ वा वाढदिवस
- २३ मार्च : भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा बलीदानदिन
राष्ट्र-धर्मविषयक चौकट
- मोकाट गुरे आणि त्यांचे मालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद !‘उभादांडा (जिल्हा सिंधुदुर्ग) गावात काही जणांनी गुरांना रात्रंदिवस मोकाट सोडलेले असते. ही मोकाट गुरे भाजीपाला आणि शेती यांची हानी करत आहेत. याविषयी संबंधित गुरांच्या मालकांना सांगूनही त्यात काही….
- २३ वर्षांनंतर निकाल देणे, हे न्याययंत्रणेला लज्जास्पद !‘गोध्रा घटनेनंतर गुजरातमधील वडोदरा गावात झालेल्या दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ६ हिंदूंना निर्दोष मुक्त केले. याविषयीच्या निकालात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि मनोज मिश्रा यांच्या….
साधनाविषयक चौकट
- कुटस्थ (अविनाशी, अविकारी आत्मा) कोण ?‘(माणसाच्या) वृत्ती बाह्य आहेत; म्हणून त्या क्रमाने निर्माण होतात. गाढ झोप, बेशुद्धी आणि समाधी यांत त्यांचा अभाव असतो. ’
- तन आणि मन अर्पण करण्याचे महत्त्व ! साधकांनो, ‘तन, मन आणि धन यांपैकी तन आणि मन अर्पण करणे, हे सर्वांत श्रेष्ठ असते. केवळ धन अर्पण केल्याने अध्यात्मात प्रगती होत नाही…
- कलियुगात केवळ भगवंताच्या नामाने मनुष्याला दर्शन होते !शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापरयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते; परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे….
- सत्संगती‘हिताचे जो सांगतो त्याच्या सहवासात रहाणे, हीच सत्संगती होय’.