परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या एका वाक्यातून ‘साधकांविषयी कृतज्ञता वाटायला हवी’, हे शिकवणे

‘हे प्रभो, एकदा मी रामनाथी आश्रमात काही सेवांच्या निमित्ताने आल्यावर मला आपले दर्शन झाले. त्या वेळी तुम्ही मला काय म्हणालात, ते आठवते ना ! ‘मी तुम्हाला भेटू शकलो नसल्याने फार अस्वस्थ झालो होतो. आज तुमच्या दर्शनामुळे माझ्यावर कृपा झाली’, हे तुमचे शब्द होते…

परात्पर गुरु डॉक्टरांनी पत्रलेखनातून कृतज्ञता शिकवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी ह.भ.प. तुळशीदास पोखरकर महाराज (एरंडोल, जि. जळगाव) यांना लिहिलेले कृतज्ञतापर पत्र

परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेला विचारलेल्या प्रश्नातून तिला ‘ज्यांच्यामुळे अभ्यासवर्गात येणे शक्य होते, त्यांच्याप्रती कृतज्ञ असावे’, असे शिकायला मिळणे

‘वर्ष १९९१ – १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर मुंबईहून येऊन गोवा येथे मासातून (महिन्यातून) एकदा अध्यात्माविषयी अभ्यासवर्ग घ्यायचे. अभ्यासवर्गाच्या वेळीच माझी त्यांच्याशी भेट होत असल्याने मला त्यांच्या भेटीसाठी एक मास वाट पहावी लागत असे…

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका संप्रदायातील भक्ताला त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनातील चुका त्याच कार्यक्रमात सर्वांसमोर सांगणे आणि त्या भक्ताने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे

एका संप्रदायातील एका भक्ताने त्याच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात प.पू. डॉक्टरांना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून बोलावले होते. त्या ठिकाणी गेल्यावर प.पू. डॉक्टरांच्या लक्षात आले, ‘येथे वाढदिवस केवळ मौजमजा म्हणून साजरा केला जात आहे. वाढदिवसाचे नियोजन व्यवस्थित केलेले नाही…

कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?

साधकाच्या अंतर्मनातून कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. ‘हे भगवंता, ही सेवा तुझ्या कृपेने झाली. अज्ञानी आणि असमर्थ अशा माझ्याकडून तूच ही सेवा करवून घेऊन मला आनंद दिलास.’

परमकोटीचा कृतज्ञताभाव निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य !

‘सूक्ष्म’ म्हणजे ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे विश्व !

गुरुभक्ती आणि हरिभक्ती जागृत करणार्‍या अन् अनेक जिवांच्या उद्धारक असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुका !

‘परात्पर गुरु डॉक्टर, मी आज सेवाकेंद्रात आलो आणि तुमच्या पादुकांचे दर्शन मला लाभले. तुमच्या या पादुकांकडे पहाता मला तुमचीच आठवण येते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. 

हिमाचल प्रदेशमधील बनखंडी येथील श्री बगलामुखीदेवी मंदिरात सर्वत्र साधकांच्या रक्षणासाठी पार पडले ‘बगलामुखी हवन’ !

श्री बगलामुखीदेवीला ‘पितांबरा’, ‘शत्रूनाशिनी’, ‘ब्रह्मास्त्र विद्या’ आणि ‘गुप्त विद्या’ या नावांनीही संबोधले जाते.

दैवी दौर्‍याच्या वेळी श्रीलंकेतील रामसेतूजवळ सनातनच्या साधकांविषयी कृतज्ञतापूर्वक श्रीरामाकडे प्रार्थना करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी काढलेले उद्गार !

कलियुगात श्रीरामासमान रामराज्याची स्थापना करण्यास श्रीविष्णूचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधक वानरसेनेच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

अवतारी कार्य करण्यासाठी स्थूलदेहाची आवश्यकता असल्यामुळे ईश्वर अंशावतार घेऊन पृथ्वीवर जन्म घेत असणे आणि त्याच्यासह साधकही पुनःपुन्हा जन्म घेत असणे

१०० टक्के देवतातत्त्व असणारे पूर्णावतार एका युगात एकदाच जन्म घेतात; परंतु अंशावतारांना ईश्वराच्या इच्छेप्रमाणे पुनःपुन्हा मानवी भोगांसहित जन्माला यावे लागते.