राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग आणि त्यांचे विश्लेषण !

२४ मे या दिवशीच्या लेखात आपण ‘समष्टी कार्य दर्शवणारे जन्मकुंडल्यांतील योग !’, या अंतर्गत या ४ संतांचे ‘आध्यात्मिक कार्य’ पाहिले. आजच्या शेवटच्या भागात त्यांचे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य’ याविषयी माहिती दिली आहे.   (भाग ३)

राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !

‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले…

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग !

भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले.समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद, महर्षि अरविंद आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांतील ग्रहयोगांचे विश्लेषण पुढील लेखात केले आहे.

सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने ‘हाताचा अंगठा मागच्या बाजूला वाकणे किंवा न वाकणे’ या संदर्भातील विश्लेषण !

व्यक्तीच्या हाताचा अंगठा मागे न वाकता सरळ रहात असल्यास अशा व्यक्तीत प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असतो. ती कार्यतत्पर आणि ध्येय साध्य करणारी असते.

येणारा प्रतिकूल काळ सुलभ करण्यासाठी उपासना करा ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा, बिहार

‘२९ मार्च २०२५ या दिवशीच्या गोचरामध्ये काळपुरुषाच्या कुंडलीच्या १२ व्या घरात मीन राशीमध्ये पिशाच योगासह षट्ग्रही योगही (रवि-शनि-चंद्र-बुध-शुक्र-राहू) निर्माण होत आहे. ४ किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती बहुतांश अशुभ असते….

वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्यापासून, म्हणजे ३०.३.२०२५ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर’ चालू होत आहे. ‘विश्वावसु’चा अर्थ ‘सर्वांसाठी लाभदायी’ असा आहे. ‘हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ?…

ग्रहशांतीसाठी नामजप आणि शांतीविधी केल्‍यानंतर श्री. योगेश जलतारे यांना जाणवलेले पालट !

मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्‍या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्‍या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्‍यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्‍यल्‍प झाले.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून कुंभपर्वाचे आध्यात्मिक महत्त्व !

महाकुंभमेळ्यामुळे सात्त्विकता वाढून रज-तमाचे, म्हणजेच धर्मविरोधी शक्तींचे बळ क्षीण होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल !

वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचे मानवी जीवनातील महत्त्व !

व्यक्तीला तिच्या प्रारब्धानुसार वास्तू लाभते, व्यक्तीच्या जन्मकुंडलीत असणारे ग्रहयोग हे तिच्या प्रारब्धानुसार असतात. त्यामुळे व्यक्तीची वास्तू आणि जन्मकुंडलीतील ग्रह यांवरून तिच्या प्रारब्धाचा बोध होतो.

जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने सांगितल्यानुसार ग्रहशांतीचा मंत्रजप करतांना पुष्कळ त्रास होणे, त्यामुळे निदान अचूक असल्याचे लक्षात येणे आणि त्रास होण्यामागील शास्त्र समजून सांगणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

‘माझी जन्मपत्रिका पाहून ज्योतिषाशी संदर्भात सेवा करणार्‍या साधकाने मला दोन ग्रहांची शांती करण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रथम या दोन्ही ग्रहांचा ठराविक संख्येने जप करायचा आहे. हा मंत्रजप आहे. तो करत असतांना मला पुष्कळ त्रास होतात. ते त्रास पुढे दिले आहेत.