तापाची लक्षणे आणि त्यावरील उपाय
ज्या वेळी आपल्याला अकस्मात् ताप येतो आणि आधुनिक वैद्य भेटत नाहीत, अशा वेळी आपण पुढील उपाय करू शकतो.
ज्या वेळी आपल्याला अकस्मात् ताप येतो आणि आधुनिक वैद्य भेटत नाहीत, अशा वेळी आपण पुढील उपाय करू शकतो.
उन्हाळ्यात अपरिहार्यपणे गाडीने अथवा बसने प्रवास करावा लागलाच, तर बर्याच लोकांना प्रवासात, तिथे पोचल्यावर किंवा परत आल्यावर उन्हाच्या तडाख्याने पोट बिघडते, डोके चढते किंवा पोटाची काहीतरी तक्रार चालू होते…..
‘रात्री झोपण्यासाठी प्रयत्न करूनही झोप न येणे, यालाच आपण ‘निद्रानाश’ असे म्हणतो. झोप न येण्याची कारणे आणि आणि त्यावरील उपाय पुढे दिले आहेत.
‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात ‘शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे, थकवा येणे’ इत्यादी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही …
काही दिवसांनी उन्हाची मोठी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा भीषण उन्हाळ्याला सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाय असणारी माहिती जाणून घेणे नितांत आवश्यक आहे. देवाच्या कृपेने उष्णतेचे प्रकार आणि त्यांच्यावरील उपाय यांच्या संदर्भात स्फुरलेले विचार येथे लेखबद्ध केले आहेत.
सध्या पुणे, मुंबई येथे पुढील ४ दिवस ‘उष्णतेची लाट’ येण्यासंबंधी सूचना आहे. दुपारचे तापमान ३७ सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे डोके आणि डोळे यांची अधिकच काळजी घ्या.
बर्याच अनारोग्यकर गोष्टी अगदी ‘सहज असेच असते’, असे म्हणत नकळत आपण स्वीकारल्या आहेत. भले ती कार्यालयातील मेजवानी असो, वारंवार बाहेरून घरी अन्न मागवणे, पॅकबंद खाद्यपदार्थाची सोय सोडून अन्य ठिकाणीही वाढत चाललेला वापर …
प्रथिनांसाठी शेंगा, कडधान्ये, उदा. सोयाबीन, डाळी, चणे, वाटाणा यांचा उपयोग करावा. कडधान्ये आणि शेंगा प्रथिनांसह तंतूंचा स्रोत असतात. वजन, लठ्ठपणा रोखण्यासाठी दुग्ध उत्पादने अल्प स्निग्ध, चरबीमुक्त निवडावीत.
‘आहार म्हटले की, आपल्याला अन्नाची आठवण येते. आपल्या शरिराचे पोषण होण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. जे अन्न आपण ग्रहण करतो, त्याला ‘आहार’ असे म्हटले आहे. ‘आहार’ म्हणजे आत घेणे, स्वीकारणे !
‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात ‘शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे, थकवा येणे’ इत्यादी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत.