दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !

पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.

TMC MP Smashes GlassBottle In JPC : तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने काचेची बाटली फोडून अध्यक्षांच्या दिशेने फेकली !

गुंडांसारखे वागणार्‍या अशा खासदारांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच त्यांची खासदारकीही रहित केली पाहिजे !

St. Wilfred Convent School, Panvel : थकित शुल्क न भरणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यापासून रोखले !

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड कॉन्व्हेंट शाळेचा मनमानी कारभार ! पोलिसांनी याविषयीची सखोल चौकशी करून सत्य जनतसमोर आणले पाहिजे !

Kerala HC Prohibited Filming In Temples : हिंदूंच्‍या मंदिरांत अधार्मिक चित्रपटांचे चित्रीकरण होता कामा नये !

हिंदूंच्‍या मंदिरांच्‍या सरकारीकरणाचेच हे दुष्‍परिणाम होत. यासाठी आता सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन विरोध केला पाहिजे आणि मंदिरे चांगल्‍या हिंदु भक्‍तांच्‍या नियंत्रणात देण्‍यासाठी सरकारांना भाग पाडले पाहिजे.

उधार मागणार्‍या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !

स्वतः उधारी ठेवायची आणि ती मागितल्यावर अरेरावी करायची ! असे करणार्‍याला कठोर शिक्षाच व्हायला हवी !

पारंपरिक गरबा नृत्य, त्याचे महत्त्व आणि लाभ अन् आधुनिकतेच्या नावाखाली सध्या केल्या जाणार्‍या गरबा नृत्याने होणारी हानी !

सध्या पारंपरिक पद्धतीने सात्त्विक पोशाख घालून गरबा खेळला जात नाही. लोक मनात येईल, तसे नृत्य करतात. ते एका लयीत नृत्य करत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या नृत्यमुद्रा दाखवण्यासाठी विचित्र नृत्य करतो. कोणी पारंपरिक नृत्य केले, तर ‘जुनाट पद्धत’ म्हणून त्यांना हसतात.

पारंपरिक गरबा नृत्य, त्याचे महत्त्व आणि लाभ अन् आधुनिकतेच्या नावाखाली सध्या केल्या जाणार्‍या गरबा नृत्याने होणारी हानी !

नवरात्रीत गर्भदीप मध्यभागी ठेवून गरबा खेळला जातो. गरबा खेळतांना आपण जेव्हा मध्यभागी ठेवलेल्या गर्भदीपाच्या भोवती गोल फिरतो, तेव्हा आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य प्राप्त होते.

‘आणीबाणी’चे (‘इमर्जन्सी’चे) वास्तव !

भारतात वर्ष १९७२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. वर्ष १९७२ च्या निवडणुका तेव्हा घेण्याऐवजी वर्ष १९७१ मध्ये घेण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला.

Maa Bamleshwari Prasad Making In Poultry Farm : छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

पोल्ट्री फार्मचा मालक मझहर खान ! हिंदूंच्या मंदिरांचा प्रसाद म्हणून वाटण्यात येणार्‍या पदार्थांची शुद्धता आणि पावित्र्य पडताळण्यासाठी आता सरकारने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे !

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘यू.पी. बोर्ड ऑफ मदरसा कायदा’ रहित आणि त्यावरील न्यायालयीन याचिकांचा ऊहापोह !

विद्यार्थी आणि खेळाडू यांचा विकास होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशने मदरशांवर घातलेली बंदी आणि त्यांचे थांबवलेले आर्थिक साहाय्य योग्यच !