Gadchiroli Education Director Arrested : गडचिरोली येथील शिक्षण उपसंचालकांना अटक !
बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकी पेशाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला मुख्याध्यापकपदी नियुक्त केल्याचा उल्हास नरड त्यांच्यावर आरोप आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकी पेशाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला मुख्याध्यापकपदी नियुक्त केल्याचा उल्हास नरड त्यांच्यावर आरोप आहे.
ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे प्रतिपादन
अशी मुले उच्चशिक्षित होऊन समाजाचे भले काय करणार ? अशा विद्यार्थ्यापेक्षा ५० टक्के गुण मिळालेला; पण प्रामाणिक आणि नीतीवान असलेला विद्यार्थी कधीही चांगला !
अशी भावी पिढी देशाला प्रगतीपथावर नव्हे, तर रसातळालाच नेईल ! विद्यार्थ्यांवर नीतीमत्तेचे संस्कार होण्यासाठी पालक, शिक्षक आणि सरकार यांनी प्रयत्न करायला हवेत !
गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल ७ एप्रिल या दिवशी घोषित करण्यात आला. निकाल ९५.३ टक्के लागला आहे. ९५.७१ टक्के मुली, तर ९४.९८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
गोवा राज्यात प्रथमच इयत्ता ६ वी ते १२ वी (इयत्ता ११ वी वगळता) यांचे नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून प्रारंभ झाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
शालेय विभागाच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष ३० एप्रिलपर्यंत असते, म्हणजे प्रत्यक्ष शाळा या दिवसापर्यंत चालू असतात. १ मे या दिवशी वार्षिक निकाल लागतात आणि त्यानंतर १५ जूनपर्यंत शाळांना सुटी देतात.
आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या ३ शैक्षणिक वर्षांमध्ये प्राथमिक शाळेत गळतीचे प्रमाण ० वरून ०.८१ टक्क्यावर पोचले आहे.
जिल्ह्यातील आय.सी.एस्.ई. आणि सी.बी.एस्.ई. माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास बंदी घातली जात आहे, असा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात पालकांनी तक्रार केल्याचे मनसेने सांगितले आहे.
इस्लामी देशात हिंदूंच्या शाळांमध्ये कधी मुसलमानांना आरती करण्यास कुणी सक्ती करू शकतो का ?