शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !

शाळेचे फादर नोबित यांनी बूट घालून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला !

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघडउघड अवमानच आहे ! अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !

श्रावस्ती (उत्तरप्रदेश) येथे विद्यार्थिनींचा विनयभंग करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक

अशांना सरकारने जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा  मिळण्यास प्रयत्न केल्यास असे कृत्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही !

वडखळ (रायगड) येथील घरपोच पोषण आहारात मृत प्राणी नसल्याचा अहवाल !

बालकांसाठीचा घरपोच आहार मानवी हस्तक्षेप विरहीत यंत्राद्वारे करण्यात येतो. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. पाकिटामध्ये प्राण्याचे अवशेष हे ओल्या स्वरूपात असून तो १-२ दिवसामध्ये मृत झाला असावा, हा अहवाल चुकीचा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

(म्‍हणे) ‘सरकारी प्राथमिक शाळा टिकवण्‍यासाठी सरकारने शाळांचे माध्‍यम इंग्रजी करावे !’ – आमदार मायकल लोबो

पालकांना काय वाटते, त्‍यापेक्षा मुलांच्‍या आणि देशाच्‍या भवितव्‍याचा विचार करून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले पाहिजे !

संपादकीय : मराठी शाळांना घरघर !

मराठी शाळांचा आत्मा असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचीच भरती करून मराठी शाळांची घरघर थांबवा !

No Order To Ban Holi, Jaipur School : सोफिया शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत होळी खेळण्यावर घातलेली बंदी घेतली मागे !

जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !

ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे नियोजन चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

मोहन मते यांच्यासह ७ सदस्यांनी ‘नागपूर जिल्ह्यातील ३ सहस्र ९७५ शाळांपैकी १ सहस्र २५८ शाळांत विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नाही’, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

तांबुळी शाळेत विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण : शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

तालुक्यातील तांबुळी येथील पूर्ण प्राथमिक शाळेत ८ दिवसांपूर्वी सेवारत झालेल्या एका शिक्षकाने मद्याच्या नशेत प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या एकूण ९ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केल्याचे समजल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Schools ‘Undesirable’: विद्यार्थ्यांना शाळेत भ्रमणभाष संच आणण्यास बंदी नाही ! – देहली उच्च न्यायालय

सध्या तंत्रज्ञान शिक्षणाचा एक आवश्यक भाग बनले आहे. भ्रमणभाषद्वारे मुले त्यांच्या पालकांशी जोडलेली रहातात, ज्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित होते.