शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप
विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !
विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उघडउघड अवमानच आहे ! अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
अशांना सरकारने जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा मिळण्यास प्रयत्न केल्यास असे कृत्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही !
बालकांसाठीचा घरपोच आहार मानवी हस्तक्षेप विरहीत यंत्राद्वारे करण्यात येतो. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. पाकिटामध्ये प्राण्याचे अवशेष हे ओल्या स्वरूपात असून तो १-२ दिवसामध्ये मृत झाला असावा, हा अहवाल चुकीचा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
पालकांना काय वाटते, त्यापेक्षा मुलांच्या आणि देशाच्या भवितव्याचा विचार करून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले पाहिजे !
मराठी शाळांचा आत्मा असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांचीच भरती करून मराठी शाळांची घरघर थांबवा !
जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !
मोहन मते यांच्यासह ७ सदस्यांनी ‘नागपूर जिल्ह्यातील ३ सहस्र ९७५ शाळांपैकी १ सहस्र २५८ शाळांत विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नाही’, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
तालुक्यातील तांबुळी येथील पूर्ण प्राथमिक शाळेत ८ दिवसांपूर्वी सेवारत झालेल्या एका शिक्षकाने मद्याच्या नशेत प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या एकूण ९ विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण केल्याचे समजल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या तंत्रज्ञान शिक्षणाचा एक आवश्यक भाग बनले आहे. भ्रमणभाषद्वारे मुले त्यांच्या पालकांशी जोडलेली रहातात, ज्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित होते.