अकबर बलात्कारी होता, तर औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली !- Rajasthan Education Minister

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केली मोगलांची चिरफाड ! असा खरा इतिहास किती शिक्षणमंत्री या देशात सांगतात ? हा इतिहास शालेय पुस्तकांतून कधी शिकवला जाणार ?

CM Yogi On SAMBHAL : संभलमध्ये जे हिंदूंचे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे !

अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो !

असे केवळ योगी आदित्यनाथ हेच बोलू शकतात, इतरांमध्ये तसे बळ नाही; कारण योगी आदित्यनाथ संत आहेत. त्यांच्याकडे साधनेचे बळ आहे, ईश्‍वराचा, गुरूंचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शासनकर्ता असा असेल, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही !

‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

काँग्रेस म्हणजेच दुसरे मोगल असल्याने त्यांच्या मुसलमान खासदारांकडून याहून वेगळे काय घडणार ?

FIR Against Abu Azmi : क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी अबू आझमींच्या विरोधात मुंबईत गुन्हा नोंद !

धर्मवीर संभाजी महाराजांवर ४० दिवस क्रौर्यतेने अत्याचार करून त्यांची हत्या करणार्‍या, हिंदु महिलांवर अत्याचार करणार्‍या, हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या आणि मंदिरे पाडणार्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे हिंदूंच्या भावनांचा अवमान आहे, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक !’ – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

‘छावा’ चित्रपट पहाणार्‍या हिंदूंनी केवळ त्याचे कौतुक न करता औरंगजेबाने त्याचे समर्थन करणार्‍या अबू आझमी यांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध करत छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धर्मकर्तव्य बजावा !

‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !

रत्नागिरी येथे ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी येथे ६ ते ८ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन.

History Needs To Be Rewritten : देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन आवश्यक !

आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक ! हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन !

Towns Villages Named Aurangzeb : देशात औरंगजेबाच्या नावावर १७७ शहरे आणि गावे !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !