हिंदूंनो, आतातरी जागे व्हा, अन्यथा उरले सुरलेही संपेल !
नाशिकमध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’, परतवाड्याचा (जिल्हा अमरावती) नराधम अयाज आणि आता यवतमाळच्या राळेगावमधील तब्बल ३४ मुलींची विक्री अन् धर्मांतर यांचा हा भीषण बाजार.
नाशिकमध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’, परतवाड्याचा (जिल्हा अमरावती) नराधम अयाज आणि आता यवतमाळच्या राळेगावमधील तब्बल ३४ मुलींची विक्री अन् धर्मांतर यांचा हा भीषण बाजार.
भारतीय राजकारणाचे सिनेमाशी नेहमीच एक विलक्षण नाते राहिले आहे. पडद्यावरील पौराणिक देवतांपासून खर्या आयुष्यातील तारणहार नेत्यांपर्यंत पडद्यावरून वास्तवात आलेल्या या स्थित्यंतराने अनेकदा नाट्यमय परिणाम घडवले आहेत; पण क्वचितच टिकाऊ राजकीय यश मिळवले आहे.
गड-दुर्गांना अपवित्र करणार्या पर्यटकांनाच गडावर स्वच्छता करण्याची शिक्षा द्यायला हवी !
सामान्यतः शिष्य गुरु आणि गुरुकृपा यांसाठी प्राणांसहित काहीही अर्पण करण्यास सिद्ध असतो. साधकांचे परमभाग्य आहे की, गुरुदेव साधकांच्या रक्षणासाठी कोणत्याही स्तराला दुःख सोसण्यास सिद्ध आहेत. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच !
मातंगी ही साक्षात् आदिपराशक्तीचा अवतार आहे. संपूर्ण विश्वामध्ये भगवान रुद्रखेरीज (शिवाखेरीज) ३ डोळे असलेली आणि सर्व जिवांमध्ये सर्वव्यापी असलेली ती एकमेव देवता आहे. तीच आदिपराशक्ती आहे.
दुसरा बांगलादेश बनण्याची शक्यता वर्तवल्या जाणार्या बंगालच्या एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने ‘सनातन प्रभात’कडे बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे शासन आल्याविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितली. ते म्हणाले की . . .
श्रीरामजन्मभूमी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे जरी मुसलमान या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेले, तरी न्यायालय हिंदूंच्याच बाजूने निर्णय देईल, हे पुरातत्व विभागाच्या पुराव्याने स्पष्ट होते !
जगभरात पुन्हा एकदा मूळ धरू पहाणारी हिंदु संस्कृतीच मानवजातीचे खरे हित साध्य करून देईल !
‘वर्ष १९५२ मध्ये गोम्स कुटुंबियांनी रूपेरी पेटीतील शव पुरण्यासाठी ताब्यात द्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी असलेले अनेक जण आजही गोव्यात आहेत. त्यांनी या प्रकरणी त्यांना ठाऊक असलेले आणि त्यांनी ऐकलेले सत्य सांगायला पुढे यायला हवे.’
भारतात चित्रपट हे समाजाला दिशा देणारे आणि समाजात परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे. चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांचा आपल्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम होतो.