Towns Villages Named Aurangzeb : देशात औरंगजेबाच्या नावावर १७७ शहरे आणि गावे !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटून गेल्यानंतरही मोगलांच्या गुलामगिरीची नावे अद्याप न पालटणे, हे हिंदूंना आणि त्यांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद होय !

“CHHAVA” Delhi Reaction : देहलीमध्ये युवकांनी अकबर आणि हुमायू नावाच्या रस्त्यांच्या फलकांना फासले काळे !

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर राजधानी देहलीमध्ये मोगल आक्रमकांच्या नावाचे रस्ते असणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असतांना असे असू नये, अशीच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ ही नावे पालटली पाहिजेत !

 Allow Mahashivratri In Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याने महाशिवरात्रीला पूजा करण्याची अनुमती द्या !

भारतात अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मुसलमानांनी मशिदी अथवा दर्गे बांधले, हा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्वच ठिकाणांचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.

Aurangzeb Tomb : औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याचे थडगे सरकारने का सांभाळावे ?

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलदाबाद येथे औरंगजेबाचे थडगे आहे. क्रूरकर्म्यांची थडगी जतन करण्याची जगामध्ये कुठेही प्रथा नाही. विशाळगडावरील बाजीप्रभु यांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही.

संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !

वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !

Demolish Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त करा ! – आमदार टी. राजा सिंह

हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.

‘श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान’चा गेली ३५ वर्षे चालू असणारा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ आणि ‘मूकपदयात्रा’ उपक्रम !

सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्‍सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्‍य आचार म्‍हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्‍येक हिंदूचे धर्मकर्तव्‍य आहे, राष्‍ट्रकर्तव्‍य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे !’

Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध

हिमाचल प्रदेशामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने सरकार मुसलमानांच्या मतांसाठी पुतळा दुसर्‍या ठिकाणी उभारण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या !

Aakash Chopra On ‘Chhaava’ Movie : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शाळेत का शिकवला नाही ?

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक असणारे आकाश चोप्रा यांचा ‘छावा’ चित्रपटावरून प्रश्न

भारतीय स्‍वातंत्र्यलढ्याचा इतिहास – वर्ष १९४६ मधील नौदलाचे बंड !

‘१९४६ मधील नौदलाचे बंड’ ही भारतीय स्‍वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना आहे. याविषयी संक्षिप्‍त विवरण येथे देत आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘वर्ष १९४६ मधील ‘रॉयल इंडियन नेव्ही’, नौदलातील भारतियांची परिस्थिती, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि नाविक बंडाचा प्रारंभ’, यांविषयी वाचले. आज पुढील भाग पाहू.