हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !

हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !

ऐपत नसतांना त्याने ३ मुले जन्माला घालावी आणि त्यांच्या मुलाचे पालकत्व एका हिंदूने घ्यावे, हे अनाकलनीय आहे.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !

श्री क्षेत्र पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तीव्र विरोध दर्शवला आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठी, हीच ती योग्य वेळ !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जागर करण्यासाठी, हीच ती योग्य वेळ !

हिंदु स्त्रियांनी स्वतःतील आदिशक्तीचे स्वरूप ओळखण्याची आवश्यकता !

समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !

समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !

समाजाला संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ होण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करा !

‘सर्वधर्मसमभावा’मुळे हिंदूंची अपरिमित हानी !

‘सर्वधर्मसमभावा’मुळे हिंदूंची अपरिमित हानी !

आपल्याला लहानपणापासून ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला गेला आहे. त्याचे  अनुकरण आपण आजतागायत करत आलो आहोत. या तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’मुळे  ‘हिंदु राष्ट्रा’ची काय हानी झाली आहे, ती आपण पहात आहोत.

श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

वर्ष १९४७ मध्ये भारतात महाराजा हरि सिंह यांनी विलीन होण्याविषयीच्या ‘करारनाम्या’वर स्वाक्षरी केली. त्याच्या २-३ दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीवर ताबा मिळवला आणि २० सहस्रांहून अधिक हिंदूंचा संहार केला.

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्‍या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.

मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !

मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !

मंदिराची भूमिका समजून घेतल्याविना भारताची कथा समजू शकत नाही. सहस्रो वर्षांपासून मंदिरे केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती, तर ज्यांच्यावर भारतीय राष्ट्राची उभारणी झाली, अशा त्या पायाभूत संस्था होत्या.