हिंदूंना न्याय मिळण्यासाठी देशात ‘एन्.आर्.सी.’ लागू झालीच पाहिजे ! – डॉ. सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी
महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !
महाराष्ट्र राज्य ‘घुसखोरांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाऊ नये, यासाठी हिंदूंनी वेळीच जागृत व्हावे !
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अन्य शासनकर्त्यांनी शिकले पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे, असेच देशातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत…
एका भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून मला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या मुल्लांना अटक करण्याचीही तसदी न घेणारा हा देश म्हणजेच पाकिस्तान- गीर्ट विल्डर्स
हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय केंद्र सरकारच्या अनुदानावर चालते. येथे ईदनिमित्त कार्यक्रम सादर होत असतील, तर हिंदूंचेही सणांचे कार्यक्रम सादर झाले पाहिजेत. जर होत नसतील, तर ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारने विश्वविद्यालयाचे अनुदान बंद केले पाहिजे !
‘छावा’ चित्रपट पहाणार्या हिंदूंनी केवळ त्याचे कौतुक न करता औरंगजेबाने त्याचे समर्थन करणार्या अबू आझमी यांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध करत छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धर्मकर्तव्य बजावा !
आजकाल धर्माची थट्टा करणार्या नेत्यांचा एक गट आहे. ते असे लोक आहेत, जे हिंदूंच्या श्रद्धेचा द्वेष करतात. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करतात.
हिंदू आणि त्यांची मूर्तीपूजा यांचा द्वेष करणार्यांचा हिंदूंच्या यात्रेत व्यवसाय करण्याशी काय संबंध ! त्यामुळे मढी ग्रामसभेने केलेला ठराव अभिनंदनास्पद तर आहेच, शिवाय समस्त हिंदु समाजाने त्यास पाठिंबा दिला पाहिजे !
धर्मकार्य आणि भगवा झेंडा यांच्याशी सगळ्यांनी कायम एकनिष्ठ रहाणे ही काळाची आवश्यकता आहे, असे आवाहन शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा अन् स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्यात बोलत होते.