British Hindus Most Eco-Friendly : सर्व धर्मियांमध्ये हिंदू सर्वाधिक पर्यावरणपूरक कृती करतात !
हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !
हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय केंद्र सरकारच्या अनुदानावर चालते. येथे ईदनिमित्त कार्यक्रम सादर होत असतील, तर हिंदूंचेही सणांचे कार्यक्रम सादर झाले पाहिजेत. जर होत नसतील, तर ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारने विश्वविद्यालयाचे अनुदान बंद केले पाहिजे !
‘छावा’ चित्रपट पहाणार्या हिंदूंनी केवळ त्याचे कौतुक न करता औरंगजेबाने त्याचे समर्थन करणार्या अबू आझमी यांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध करत छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धर्मकर्तव्य बजावा !
आजकाल धर्माची थट्टा करणार्या नेत्यांचा एक गट आहे. ते असे लोक आहेत, जे हिंदूंच्या श्रद्धेचा द्वेष करतात. ते आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरे यांवर आघात करतात.
हिंदू आणि त्यांची मूर्तीपूजा यांचा द्वेष करणार्यांचा हिंदूंच्या यात्रेत व्यवसाय करण्याशी काय संबंध ! त्यामुळे मढी ग्रामसभेने केलेला ठराव अभिनंदनास्पद तर आहेच, शिवाय समस्त हिंदु समाजाने त्यास पाठिंबा दिला पाहिजे !
धर्मकार्य आणि भगवा झेंडा यांच्याशी सगळ्यांनी कायम एकनिष्ठ रहाणे ही काळाची आवश्यकता आहे, असे आवाहन शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा अन् स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्यात बोलत होते.
लहान मुलांनी शेवटपर्यंत शांतपणे प्रवचन ऐकले. कक्षावर सनातन वही खरेदी करण्यासाठी लहान मुलांनी आई-वडिलांकडून पैसे मागून घेतले. एका धर्मप्रेमीने १० डझन सनातन वह्यांची मागणी केली.
केवळ महाकुंभच नव्हे, तर देशातील प्रत्येक उत्सव आणि सर्व व्यवस्था धर्मानुसार होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे !
महाकुंभ हा श्रद्धेचा विषय असून सनातन हिंदु संस्कृती समजणे आणि वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रिल’ (व्हिडिओज) बनवण्यापेक्षा महाकुंभक्षेत्राचा आध्यत्मिक लाभ करून घ्या, असे विधान बागेश्वरधामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले.
हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !