महाराष्ट्रात अजूनही मोगलांचे वंशज कार्यरत आहेत, हे जाणा !

नांदुरा (बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मोतीपुरा भागात अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यात एक हिंदू आणि काही पोलीस घायाळ झाले.

भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

फाळणीला योग्य ठरवणारी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी धर्मनिरपेक्षता संपली आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण देशात हिंदू बहुसंख्य आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले.

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !

पाकमधील हिंदू आता मोकळा श्‍वास घेऊ शकतील ! – पाकस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया

वर्ष २०१९ मध्ये सीएए कायदा केल्यानंतर एका अधिसूचनेद्वारे केंद्रशासनाने तो ११ मार्चच्या सायंकाळी देशभरात लागू केला. यावर जगभरातून विविध प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हिंदूंचे संघटन झाले नाही, तर हिंदूंना ईश्वरही वाचवू शकणार नाही !

आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्‍या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.

मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करावी !

मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची प्रक्रिया भाजपशासित राज्यांपासून चालू करण्यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय संत समिती’च्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आली. अ

चक्रवर्ती राजा, अश्वमेध यज्ञ आणि लोकशाही व्यवस्था !

पूर्वीच्या काळी चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न पहाणारा राज्यकर्ता ‘अश्वमेध यज्ञ’ आयोजित करत असे. त्याचा ‘अश्वमेध’ यज्ञाचा घोडा अडवून, त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे’ किंवा ‘त्याचे मांडलिकत्व पत्करणे’, हे दोनच पर्याय अन्य राजांसमोर असायचे.

अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या घोषणापत्रात प्रथमच हिंदूंसाठी विशेष पान

अमेरिका कथित धर्मनिरपेक्ष राष्ट्र असले, तरी ते ख्रिस्ती धर्मालाच प्राधान्य देते, हे जगजाहीर आहे; कारण तेथे ख्रिस्ती बहुसंख्य आहेत. भारतात याउलट आहे, म्हणजे बहुसंख्य हिंदूंना कोणतेही महत्त्व नाही. आता हिंदूंची मते मिळवण्यासाठी हिंदूंचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न डेमोक्रॅटिक पक्ष करत आहे.

खर्ची (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र’ फलकाचे अनावरण !

खर्ची गावात सर्व हिंदू रहातात. गावात हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून गावाच्या दर्शनी भागात ‘हिंदु राष्ट्र’ फलक लावण्यात आला. या वेळी ‘आदर्श हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा एकमुखाने निर्धार करण्यात आला.

जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे ! – आनंदा मॅथ्यू, ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’या पुस्तकाचे लेखक

मूळ कॅथोलिक आणि अमेरिकी असलेल्या आनंदा मॅथ्यू यांना सनातन धर्माचे जे महत्त्व लक्षात येते, ते भारतातील तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या लक्षात येत नाही.