हिंदु समाजातील बद्ध आणि हिंदुसंघटकांना उपदेश !

हिंदु समाजातील बद्धांची संख्या शक्य तितक्या त्वरेने न्यून करून त्यांना राष्ट्रीय मोक्षमार्गावरील मुमुक्षुच्या स्थितीत आणून सोडणे, हे प्रत्येक हिंदु संघटकाचे कार्य आहे.

हिंदू पराभूत होण्यामागे फूट आणि हेवेदावे हेच मुख्य कारण !

हिंदुंचा पराभव झाला, तो राजेमंडळींच्या राष्ट्रहितकर धोरणातील अभावाने. राजनीती यथार्थतेने न उमगल्याने, आपापसांतील फुटीने, हेव्यादाव्याने आपण पराभूत झालो.

हिंदु धर्म-संस्कृतीच्या वैभवाची महानता !

भारतातील हिंदु धर्म-संस्कृतीच्या ज्ञान-विज्ञान लाटा आज जगात पसरल्या आहेत. ग्रीस आणि रोम ही राष्ट्रे ज्या वेळी अस्तित्वात नव्हती, युरोप आणि अमेरिका, ही नावेही जन्माला आली नव्हती, त्या वेळी हिंदु धर्म-संस्कृतीने वैभवाचे परमोच्च शिखर गाठले होते.

हे हिंदूंना लज्जास्पद !

कल्याण (पूर्व) येथील आडीवली ढोकळी भागात क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी हिंदु कुटुंबाने येथील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

World Hindu population : जगात हिंदूंची लोकसंख्या १२ टक्क्यांनी वाढली ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’

हिंदूंच्या लोकसंख्या वाढीपेक्षा हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होणे, तो वाढणे आणि धर्मरक्षणासाठी हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे !

पनवेल येथे धर्मांधांकडून २ हिंदूंना घायाळ होईपर्यंत मारहाण !

३ दुचाकींवरून रस्ता अडवून जाणार्‍या ६ जणांना दुचाकीवरून जाणार्‍या २ हिंदूंनी हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. या रागातून संतप्त झालेल्या ६ जणांनी दुचाकीवरील दोघांना मारहाण केली. या वेळी मुसलमानांनी हिंदूंची दुचाकी अडवली आणि त्यांना शिवीगाळ केली.

असे भारतात झाल्यास आश्चर्य वाटू नये !

जपानमध्ये मुसलमानांची वाढती गुन्हेगारी जपानच्या संस्कृतीवर आघात करत आहे. त्यामुळे जपानमध्ये स्थलांतरित कुर्द मुसलमानांची देशातून हकालपट्टी करण्यासाठी  नागरिकांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

मिरज येथे मशिदीच्या भिंतीवर चढून नाचल्याप्रकरणी हिंदु-मुसलमान गटांत तणाव !

मिरज येथे मशिदीच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या प्रकरणी शहरात हिंदु-मुसलमान २ गटांत तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका हिंदूला कह्यात घेतले आहे, तसेच त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ४ घंट्यांनंतर हा तणाव निवळला.

आज विशाळगड येथील उरूसावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी ‘हिंदु एकता आंदोलना’ची निदर्शने !

विशाळगड येथे सरदार मलिक रेहान याच्या नावाने बकरी ईदच्या कालावधीत प्रत्येक वर्षी उरूस भरवला जातो. या उरसात कोंबड्या आणि बोकड यांचा बळी दिला जातो. यामुळे हा संपूर्ण गड अपवित्र केला जातो.

नाशिक येथे भक्तीभावात गोदापूजन आणि महाआरती  !

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘रामतीर्थ गोदावरी सेवा समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला गोदापूजन आणि महाआरतीचा ऐतिहासिक सोहळा भक्तीभावाने अन् उत्साहात पार पडला. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हता, तर तो राजमातांच्या तेजस्वी कार्यासही मानवंदना देणारा ठरला.