विद्यार्थ्‍यांना हिंदु राजांचे श्रेष्‍ठत्‍व शिकवा !- महंत अरुण दासजी महाराज, जगन्‍नाथ धाम शिबिर

ज्‍या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले, त्‍याच्‍याविषयी आपल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना ‘अकबर श्रेष्‍ठ होता’, असे शिकवण्‍यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे.

हिरव्या ‘बॉलीवूड’करांना भगवे प्रत्युत्तर : ‘छावा’ !

हा चित्रपट म्हणजे ‘गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिमसारख्या अधोविश्‍वातील धर्मांध गुंडांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या आणि धर्मांधांची तळी उचलण्यासाठी आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन त्यांना अपकीर्त करणार्‍या ‘बॉलिवूड’करांना ‘भगवे प्रत्युत्तर’च आहे !

धर्मासाठी प्राणत्याग करून तरुणांसमोर आदर्श जीवन उभे करणारा ‘छावा’ चित्रपट !

‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था ॥’, . . . एकूणच पैसा आणि केवळ स्वत:चे ‘करियर’ यांसाठी धडपडणार्‍या तरुण पिढीला ‘स्वराज्य’ आणि ‘स्वधर्मनिष्ठा’ शिकवणारा हा छावा सहकुटुंब अवश्य पहाण्यासारखा आहे !

Hindu Temple Under Church : केरळमध्ये चर्चच्या भूमीमध्ये सापडले १०० वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या मंदिराचे अवशेष

चर्चकडून हिंदूंना विधी करण्याची सहमती

King Edward Memorial Name Change : अजमेरमधील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’चे नाव पालटून ‘महर्षि दयानंद विश्रामगृह’ केले, तर ‘फॉय सागर’चे नाव ‘वरुण सागर’ केले !

गुलामगिरीची चिन्हे हटवणारे अजमेर महानगरपालिका आणि राजस्थानमधील भाजप सरकार यांचे अभिनंदन !

‘छावा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चूक मान्य करत संवादात केला पालट !

‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आगामी ऐतिहासिक हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐतिहासिक तथ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे लक्षात आले होते.

Ajmer Dargah Diwan Writes To PM : अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करा !

दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभक्षेत्रातील ‘कला कुंभ’ प्रदर्शनात कुंभाच्या इतिहासाविषयी शासकीय पुराव्यांचे प्रदर्शन

ब्रिटिशांनी केवळ कुंभमेळ्यातून भारताची इतकी संपत्ती कररूपाने लुटली ! आज ही कागदपत्रे उपलब्ध असल्याने काही वर्षांच्या कुंभमेळ्यांची आकडेवारी आपल्याला मिळते. अशा अनेक कुंभमेळ्यांतून ब्रिटीश, मोगल आक्रमक आणि अन्य पातशाह्यांनी भारताच्या संपत्तीला कसे लुटले असेल ? याची थोडी कल्पना येते !

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव पाळणारे होते’, असा खोटा इतिहास पसरवला जातो !

‘शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र’, असे म्हटले जाते; मग छत्रपती शिवाजी महाराज उसने आले होते का ? त्यामुळे महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्याही नावावर केला जाऊ शकत नाही.

देश-विदेशांना आध्यात्मिक अनुभूती देणारी साधना परंपरा : कल्पवास !

केवळ भारतियांनाच नव्हे, तर विदेशी लोकांनाही आध्यात्मिक आनंद प्रदान करणारी भारताची ही प्राचीन साधना परंपरा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे.