सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
कोरोना काळातील दळणवळण बंदीचा अपलाभ घेत येथे पुन्हा विटा, वाळू आणि पत्रे आणून त्या ठिकाणी पुन्हा ‘हजरत पीर दावल मलिक’ नावाने अनधिकृत दर्गा उभारला.
कोरोना काळातील दळणवळण बंदीचा अपलाभ घेत येथे पुन्हा विटा, वाळू आणि पत्रे आणून त्या ठिकाणी पुन्हा ‘हजरत पीर दावल मलिक’ नावाने अनधिकृत दर्गा उभारला.
जर सरकारने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सावरकरप्रेमी अधिक तीव्र आंदोलन करतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली.
ज्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या गड-दुर्गांसंबंधी अतिक्रमणविरोधी समिती स्थापनेचा सोपस्कारही गेले ४ महिने केलेला नाही, ते प्रशासन हिंदूंच्या या मागणीवर काय कृती करणार, हा मोठा प्रश्नच आहे !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?
प्रांताधिकारी श्री. दीपक शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यावर उपस्थितांशी विस्तृत चर्चा केली. या वेळी दोन स्थानिक मंदिरांनी त्यांच्या समस्या मांडल्यावर त्या संदर्भात यावर योग्य मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यात मुली, महिला आणि लहान बालकांवरील अत्याचारांच्या अत्यंत संतापजनक घटना उघडकीस येत आहेत.
फ्रान्सिस झेविअर हा केवळ क्रूरकर्मा नसून देशाचा शत्रू होता. अशा व्यक्तीचा इतिहासामध्ये ‘देशद्रोही आणि धर्मद्रोही’ म्हणूनच उल्लेख व्हायला हवा.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गौतम आणि माधव खट्टर यांच्या अटकेच्या विरोधात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदु समाजाचे आराध्यदैवत आहेत. ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकातून महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाला संकुचित करण्याचा आणि त्यांच्या आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका वारंवार होत आहे.
हिंदुस्थानाचे फसलेले स्वातंत्र्य पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी जिथे जिथे सूर्योदय होतो, त्या प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ फडकला गेला पाहिजे.