भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, आपले विभाजन झाले ! – विचारवंत संदीप बाळकृष्ण

भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, आपले विभाजन झाले ! – विचारवंत संदीप बाळकृष्ण

वास्तवात धर्म म्हणजे सनातन धर्म. भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, तर आपले विभाजन करण्यात आले. सनातन धर्म हाच एकमेव धर्म आहे. अन्य सर्व साम्राज्यवादी नि राजकीय धोरण पुढे रेटणारे पंथ आहेत.

‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का नाही ! – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का नाही ! – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणार्‍यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या विविध योजनांचा उद्देश ‘ओबीसी’ समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे.

अर्बन नक्षलवादाच्या समस्येचा खरा जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

अर्बन नक्षलवादाच्या समस्येचा खरा जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते

वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद !

साम्यवादाचा धोका : जगाला वाचवण्याची आवश्यकता आणि हिंदु धर्माचे महत्त्व !

साम्यवादाचा धोका : जगाला वाचवण्याची आवश्यकता आणि हिंदु धर्माचे महत्त्व !

भांडवलशाही आणि साम्यवाद यांमुळे संकटात सापडलेल्या जगाला वाचवण्याची क्षमता केवळ हिंदु धर्मात !

गोवा अधिवेशनात चर्चेला येणारे महत्त्वाचे विषय

गोवा अधिवेशनात चर्चेला येणारे महत्त्वाचे विषय

भाजपचे नेते पांडुरंग मडकईकर आणि आमदार गोविंद गावडे यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणे, कला अकादमीच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम; राज्यात वाढलेली अमली पदार्थांची तस्करी, ‘स्मार्ट सिटी’ पणजी येथे सापडणारी गांजाची रोपटी, राज्यात अपघातांची वाढती संख्या, हत्या आणि बलात्कार आदी घटनांमध्ये वाढ होऊन कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न…

राज्यात २४ घंटे वाळू वाहतुकीला अनुमती ! – महसूल मंत्री 

राज्यात २४ घंटे वाळू वाहतुकीला अनुमती ! – महसूल मंत्री 

सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ घंटे करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३ जुलै या दिवशी विधानसभेत केली.

इस्लामच्या जहालवादाविषयी निर्भयपणे टीका करणारे आणि हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारे देहली येथील ‘हिंदुत्वयोद्धा’ डॉ. आनंद रंगनाथन् !

इस्लामच्या जहालवादाविषयी निर्भयपणे टीका करणारे आणि हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारे देहली येथील ‘हिंदुत्वयोद्धा’ डॉ. आनंद रंगनाथन् !

‘बहुसंख्यांकांसाठी समान हक्क’ हा त्यांचा मंत्र सामाजिक माध्यमांतून युवकांच्या पिढीपर्यंत पोचला असून युवकांच्या निराशेविषयी ते आवाज उठवत आहेत.

हिंदू आणि मुसलमान कधीच ‘भाई-भाई’ होऊ शकत नाहीत ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते

हिंदू आणि मुसलमान कधीच ‘भाई-भाई’ होऊ शकत नाहीत ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते

मागील अनेक वर्षे आपण हिंदू-मुसलमान ‘भाई-भाई’ असे म्हणण्याची घाई करायचो; परंतु प्रत्यक्षात हिंदू-मुसलमान हे कधीच ‘भाई-भाई’ होऊ शकत नाहीत.

Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्

Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्

वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.

Rajnath Singh Slams INC On CONSTITUTION : काँग्रेसच्या राजवटीत एकूण ६२ वेळा झाले घटनेत पालट !

Rajnath Singh Slams INC On CONSTITUTION : काँग्रेसच्या राजवटीत एकूण ६२ वेळा झाले घटनेत पालट !

६२ वेळा देशाची घटना पालटणार्‍या काँग्रेसने ‘संविधान बचाव’ची भाषा करणे, हे हास्यास्पद ! काँग्रेसनी बहुतांश घटनादुरुस्ती एकतर विरोधक आणि टीकाकार यांना गप्प करण्यासाठी किंवा चुकीची धोरणे राबवण्यासाठी केला.