भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, आपले विभाजन झाले ! – विचारवंत संदीप बाळकृष्ण
वास्तवात धर्म म्हणजे सनातन धर्म. भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, तर आपले विभाजन करण्यात आले. सनातन धर्म हाच एकमेव धर्म आहे. अन्य सर्व साम्राज्यवादी नि राजकीय धोरण पुढे रेटणारे पंथ आहेत.