‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांनी ‘राष्ट्रीय जागरण अभियान’च्या संयोजक सुबुही खान यांनी शिकवला धडा !

आगामी हिंदी चित्रपट ‘७२ हुरे’ यावर ‘न्यूज १८’ या हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात सहभागी असणारे ‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांनी चर्चेत सहभागी ‘राष्ट्रीय जागरण अभियान’च्या संयोजक सुबुही खान यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले.

देहली येथे पार पडले कुत्र्यांच्या आक्रमणांपासून उपाय शोधण्यासाठीचे चर्चासत्र !

असे चर्चासत्र का आयोजित करावे लागते ? सरकारला जनतेची समस्या कळत नाही का ?

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

वेब सिरीजवर सरकारने नियंत्रण ठेवून त्‍यासाठी ‘सेन्‍सॉर बोर्ड’ लागू करावा ! – सतीश कल्‍याणकर, माजी सदस्‍य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्‍साहन दिले जात आहे. वेब सिरीजच्‍या विरोधात सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना भारताने फटकारले !

पाकने काश्मीरचा प्रश्‍न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो !

पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्‍यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्‍या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

‘डी’ कंपनीच्‍या तालावर नाचणार्‍या बॉलीवूडचे हिंदुविरोधी षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त करा ! – (सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी

अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्‍या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधू, संत, तसेच ‘हिंदू’ म्‍हणून ओळख असलेल्‍या पात्रांना खलनायक म्‍हणूनच दाखवत आलेली आहे.

बॉलीवूडवाले क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्‍या चित्रपटांवर बहिष्‍कार चालूच ठेवा ! – तान्‍या, संपादिका, ‘संगम टॉक्‍स’ यू ट्यूब वाहिनी

चित्रपटांतून ‘लव्‍ह जिहाद’ला प्रोत्‍साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्‍कार घालत असल्‍याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.