‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !
सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.
‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !
‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
वेदांचे रक्षण आणि प्रसार यांसाठी ‘वेदपाठशाळा’ !
ज्या देशातून, भूमीतून वेदांचे उच्चाटन झाले, ते देश, भूमी नष्ट झालेली दिसून येते. देशाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर वेदांचे उच्चारण, वेदांचे रक्षण आणि ते आचरणामध्ये कसे आणायचे ? याचे शिक्षण द्यायला हवे.
सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
आली मकरसंक्रांत । वाण म्हणून द्या सनातनची सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ !
मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्या कृती आहेत.
मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !
दुसर्याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.
‘श्रीराम मांसाहार करतो’, अशा प्रकारची विधाने म्हणजे हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण न दिल्याचा आणखी एक परिणाम !
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध..
हिंदूंनो, रामायणातील श्लोकाचा विपरीत अर्थ घेऊन हिंदूंच्या देवतांविषयी अपप्रचार करणार्यांना वैध मार्गाने खडसवा !
वाल्मीकि रामायणाचा संदर्भ देऊन धर्मद्रोही रामाविषयी करत असलेला अपप्रचार – ‘राम दारू पीत होता आणि मांस भक्षण करत होता !’
ब्रह्मातील आनंदाचे स्वरूप
आत्मज्ञान झालेला, तुरीय (चौथ्या, महाकारण देहाच्या) स्थितीत असलेला, साक्षीभावात असलेला, ब्रह्मानंद अनुभवणारासुद्धा प्रारब्ध भोगणे बाकी असेपर्यंत देहात असतो आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्ती होते.