महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपल्या मुली धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’सारख्या फसव्या प्रेमाच्या ‘षड्यंत्रा’ला भुलत आहेत.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपल्या मुली धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’सारख्या फसव्या प्रेमाच्या ‘षड्यंत्रा’ला भुलत आहेत.
सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्रीचे व्रत सहसा एका दिवसाचे करतात; मात्र व्रताविषयीच्या मूळ ग्रंथांमध्ये हे व्रत ३ दिवसांचे सांगितले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पुढीलप्रमाणे व्रत करण्याचा प्रयत्न करावा.
मद्यांच्या बाटल्यांचा ढीग आणि अस्वच्छता यांमुळे काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशाचे नाव चर्चेत आले.
ऐपत नसतांना त्याने ३ मुले जन्माला घालावी आणि त्यांच्या मुलाचे पालकत्व एका हिंदूने घ्यावे, हे अनाकलनीय आहे.
आपण मोगलांना पळवून लावले; पण अन्य पंथीय करत असलेल्या धर्मांतरावर विजय मिळवू शकलो नाही. धर्मांतरामागे खरे कारण गरिबी नसून ‘धर्महीनता’ आहे. त्यामुळे आपला धर्म शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही.
मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आणि ती हिंदु धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांच्या माध्यमातून सनातन वैदिक हिंदु धर्म आणि संस्कृती वर्षानुवर्षे टिकून आहे. पूर्वी मंदिरे १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे माध्यम होती.
तमिळनाडू ही अनेक योगी आणि संत यांची पवित्र भूमी आहे. येथे धर्माचे मोठे कार्य झाले आहे; परंतु हाच तमिळनाडू सध्या आतंकवादी कारवायांची भूमी बनत चालला आहे. तमिळनाडू आणि श्रीलंका येथील धर्मांधांचे आतंकवाद्यांशी असलेले लागेबांधे उघड होतात.
अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आतापर्यंत २३ कोटी ८२ लाख भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यातून मंदिराला १२ सहस्र कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामधून मंदिराची क्षमता सर्वांनी लक्षात घ्यावी.
जिवंत असतांना १० वा करणे, हे शास्त्रार्थाने योग्य नाही, तसेच पत्नीने सूतक पाळणे आणि शास्त्राचार पाळणे, हे धर्माभिमान अन् परंपरेचे रक्षण आहे. जे पालट शास्त्राला मान्य नाहीत, त्यांना ‘प्रबोधन’ म्हणता येणार नाही.