जपमाळ
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
भारतियांनो, समाजाला अधःपतनाकडे नेत असलेली मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत रहित करण्याची मागणी सरकारकडे करा !
केवळ वाचन करणाऱ्यांनी त्यांना साधना करणे कसे उपयुक्त आहे, हे समजून घेण्यासाठी काही महिने नियमित साधना करावी. त्यानंतर परत जे आधी जे वाचले होते ते परत वाचून पहावे. त्यांना त्यातून नवीन काहीतरी आकलन निश्चित होईल. त्याची गोडी अधिक असेल. साधनेचा लाभ नेमका कसा होतो हे समजण्याची ही खूण गाठ आहे.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे,
नुकतेच एका वृत्तवाहिनीने हिंदूंच्या देवतांचे नाव मद्यालयांना न देण्याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. हे चर्चासत्र बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या सर्व समस्यांवर मूळ उपाय पूर्वीपासूनच सुचवलेला आहे.
सध्या हिंदु धर्म, संस्कृती आणि गुरु-शिष्य परंपरा यांचा र्हास झाला आहे. या सर्व गोष्टींना शिक्षणव्यवस्थेतून वेगळे करण्यात आले. पूर्वी गुरुकुलात ज्ञान, विज्ञान, दर्शन आणि वाङ्मय अशा सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात होते.
गर्भवती हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक !
गावातील लोकांवर चांगले संस्कार होण्यासाठी ‘हरि सत्संग समिती’च्या नावाने वेगळी संस्था स्थापन केली आहे. आम्ही हरिकथेची आवड असणार्या तरुणाला ‘रामचरितमानस’ आणि ‘भागवत कथा’ यांचे प्रशिक्षण देतो.
मीना ठक्कर यांनी संकलित केलेल्या या पुस्तकात विविध वेद, उपनिषदे, स्मृति, भगवद्गीता, रामायण, महाभारत आदी हिंदु धर्मग्रंथ, इतिहास, संस्कार, सण-उत्सव आणि भारतीय परंपरा यांची प्राथमिक माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे.
धर्मशिक्षणाचा अभाव, तसेच सामाजिक माध्यमांच्या स्वातंत्र्यतेचे दुष्परिणाम !