Shankaracharya Avimukteswarananda Saraswati : अल्पसंख्यांकांना धार्मिक शाळा उघडण्याचा अधिकार, तर हिंदूंना या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले !
धार्मिक शिक्षण हा आपल्या मुलांचा मूलभूत अधिकार आहे. आवश्यकता भासल्यास राज्यघटनेत सुधारणा करावी. धार्मिक शिक्षण हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग होता; पण स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या कलम ३० ने देशात पालट घडवून आणला.