Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
६२ वेळा देशाची घटना पालटणार्या काँग्रेसने ‘संविधान बचाव’ची भाषा करणे, हे हास्यास्पद ! काँग्रेसनी बहुतांश घटनादुरुस्ती एकतर विरोधक आणि टीकाकार यांना गप्प करण्यासाठी किंवा चुकीची धोरणे राबवण्यासाठी केला.
तीन दिवसांच्या ‘द जयपूर डायलॉग्ज’कडून आयोजित ‘रिक्लेमिंग भारत’ कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी देश-विदेशातील तज्ञ, साहित्यिक आणि विचारवंत यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना वरील उत्तरांद्वारे दिशादर्शन केले.
तीन दिवसीय ‘द जयपूर डायलॉग्ज’च्या परिषदेतील दुसर्या दिवशी देश-विदेशातील विचारवंत, राष्ट्रवादी आणि नामवंत वक्ते यांनी व्यक्त केलेल्या मतांचा संक्षिप्त वृत्तांत . . .
पालटत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत. त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारांवर होत आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, तरच खर्या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल; परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणार्या कलहामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असून, त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत आहे
१९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदु मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आजही तोच प्रकार चालू आहे !
नुसता संकल्प दिन साजरा करून काय उपयोग ? हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !
द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !
सध्या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारत आहेत. धर्माच्या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !