आजच्या ‘जम्मू-काश्मीर संकल्प दिना’पूर्वी ब्रिटिश संसदेत विशेष चर्चा
नुसता संकल्प दिन साजरा करून काय उपयोग ? हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
नुसता संकल्प दिन साजरा करून काय उपयोग ? हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !
द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !
सध्या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारत आहेत. धर्माच्या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !
हिंदूंच्या नवरात्री उत्सवामध्ये मूर्तीपूजा होते. मुसलमान जर मूर्तीपूजा मानत नाहीत, तर ज्या नवरात्रोत्सवात मूर्तीपूजा होते, तिथे ते का शिरकाव करत आहेत ?
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे ! गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.
मागील काही कालावधीत हिंदुत्वनिष्ठांवर ‘हेटस्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. सर्वाेच्च न्यायालयानेही ‘हेटस्पीट’च्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
मणीपूरच्या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.
विरोधकांनी शून्य प्रहराच्या वेळी सभापतींच्या आसनासमोर जाऊन कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी ‘या प्रकरणी अगोदर सभापतींशी चर्चा करू’, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली आणि ते आसनस्थ झाले.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . .