समाजहितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
अध्यात्म नेत्यांना आंतरिक स्थिरता, विचारांमध्ये स्पष्टता आणि करुणा प्रदान करते. त्यामुळे समाजाच्या व्यापक हितासाठी अधिक संतुलित आणि योग्य निर्णय घेणे शक्य होते.
अध्यात्म नेत्यांना आंतरिक स्थिरता, विचारांमध्ये स्पष्टता आणि करुणा प्रदान करते. त्यामुळे समाजाच्या व्यापक हितासाठी अधिक संतुलित आणि योग्य निर्णय घेणे शक्य होते.
मंत्री सुदिन ढवळीकर यांची ही सूचना संयुक्त संसदीय समितीने गांभीर्याने घेऊन पक्षांतराची माजलेली बजबजपुरी रोखायला हवी ! जे राजकारणी पक्षनिष्ठ नाहीत, ते राष्ट्रनिष्ठ काय असणार ?
गोव्यात पारंपरिक मासेमारांसाठी ‘मासे विक्रेते ओळखपत्र’ योजना
वारकर्यांसाठी सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन वारकरी दिंडी योजना चालू केली असून या योजनेच्या अंतर्गत ४० हून अधिक वारकरी असणार्या पथकांना १ ते ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाईल.
उद्या अर्थसाहाय्य वितरण आणि प्रस्थान सोहळा
ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षातून १२५ दिवस हमी रोजगार
ज्यातील सहस्रो सदनिकाधारकांचे मालकी हक्क सुरक्षित करणे, जुन्या गृहनिर्माण संकुलांच्या पुनर्विकासाला गती देणे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मालकी हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती सिद्ध करावी.
त्येक घरात योग, प्रत्येक शाळेत योग, प्रत्येक कामाच्या ठिकाणी योग असे होऊन योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
‘माझा फ्लॅट’ (माझी सदनिका) योजना पुढील १५ दिवसांत आणण्यात येणार आहे. या योजनेमुळे ३० ते ४० सहस्र सदनिकाधारकांना (फ्लॅटधारकांना) दिलासा मिळणार आहे.