महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळा’ने मार्च २०२६ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेत ‘मराठी’ विषय घेऊन परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांपैकी ८० सहस्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.