Bengaluru Water Crisis : होळीच्या दिवशी ‘रेन डान्स’ किंवा ‘पूल डान्स’ यांचे आयोजन करू नका !
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे नवरूढीच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. त्याचा परिणाम वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यावर होत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे….
आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !
भारताने आपल्या सांस्कृतिक सार्वभौमत्वावर ठाम रहाण्याची आणि आपली परंपरागत मूल्ये जपण्याची वेळ आली आहे.
‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत.
कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !
हे आहे पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचे परिणाम ! युवतीने नाकारल्यावर युवक तिच्यावर आक्रमण करतो, यातून त्याचे प्रेम किती बेगडी आणि मतलबी आहे, ते लक्षात येते. एकतर्फी प्रेम करणारा ज्या व्यक्तीविषयी प्रेम आहे, तिच्यावर कधी आक्रमण करील का ?
आज देश-विदेशात अनेक ठिकाणी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…
व्हॅलेंटाईन कोण होता ? त्याचा इतिहास कोणता आहे ? आपल्या देशात त्याच्या नावाने हा दिवस का साजरा केला जातो ? हा दिवस लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना कसे प्रोत्साहन देतो, यांसह देशाच्या युवा पिढीला पथभ्रष्ट करण्याचा हा बाजार कसा आहे, यांविषयी आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.