फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नसलेली स्थानबद्धता संकल्पना !
भारतमातेच्या मुळावर उठलेले धर्मांध, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे फाजील लाड थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करून केंद्रशासनाच्या पाठीशी उभे रहाणे आपले धर्मकर्तव्य आहे.
भारतमातेच्या मुळावर उठलेले धर्मांध, नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे फाजील लाड थांबवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करून केंद्रशासनाच्या पाठीशी उभे रहाणे आपले धर्मकर्तव्य आहे.
काही अभिजात वर्गाच्या लोकांच्या विकृतींना कायदेशीर मान्यता दिल्याने भारताची नैसर्गिक न्याय-परंपरा बाधित होईल. नैसर्गिक न्याय हा आजच्या न्यायव्यवस्थेतही अतीमहत्त्वाचा आहे. समलैंगिक विवाह अनैसर्गिक असल्याने ते पूर्णत: अमान्य आहेत !
आज ज्या प्रकारे समाजात घडामोडी चालू आहेत, त्यातून आमचे संस्कार अल्प पडत आहेत, असे वाटते. संस्कारांची अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. यासाठी लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे देऊन त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणे आवश्यक !
एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न चालू आहे. एरव्ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्यायालयाकडे वेळ आहे !
‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्कृतीचे अनोखे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीतील एकही गोष्ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्यवस्था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.
प्रत्येक मासाला सुमारे २ प्रकरणे ! समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते यातून लक्षात येते ! समाजाचे स्वैराचारी वर्तन रोखणे आणि समाजाला धर्मशिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे !
पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !
८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची !
लज्जा हेच भारतीय स्त्रीचे भूषण. भारतीय नारी आणि युरोपियन स्त्री या दोघींमध्ये दोन ध्रुवांइतके अंतर आहे, नव्हे विरोध आहे.