राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमात पणत्या लावण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमात पणत्या लावण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

पणत्यांच्या चैतन्याने माझे डोळे आपोआप बंद होऊन मला श्री गुरूंचे स्मरण होत होते. माझे मन निर्विचार होत होते आणि ‘याच स्थितीत अखंड रहावे’, असे मला वाटत होते.

श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यानंतर साधिकेची ६ कुंडलिनीचक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे

श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यानंतर साधिकेची ६ कुंडलिनीचक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे

तपोभूमी भारताला सध्याच्या युद्धकाळात संरक्षणकवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

सिद्धिविनायकाच्या कृपेने प्रभादेवी (मुंबई) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात यज्ञ निश्चित झाला. त्या आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मुंबईला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सर्वांची साधना होईल, सर्वांना एकत्र रहात येईल’, या दृष्टीने साधकांची निवासव्यवस्था करा.

भारताची सुरक्षा आणि लोककल्याण यांसाठी ।। श्री राजमातंगी महायज्ञ ।।

‘यज्ञौ वै श्रेष्ठतमं कर्म: ।’ म्हणजे ‘यज्ञ हे सर्वांत श्रेष्ठ कर्म आहे’, या धर्मवचनानुसार श्री राजमातंगी यज्ञाचे राष्ट्रहितार्थ  भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या आयोजन करणारी सनातन संस्था !

भावपूर्ण त्यागार्पण सहयजमानांनी केले । शिव-शक्तीची कृपा संपादूनी कृतार्थ जाहले ।।

भावपूर्ण त्यागार्पण सहयजमानांनी केले । शिव-शक्तीची कृपा संपादूनी कृतार्थ जाहले ।।

समष्टी भाव असे हा राष्ट्राप्रती । यजमानपद भूषवूनी दिली आहुती ।।

मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला.

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘श्री सिद्धिविनायकाने यज्ञाला उपस्थित रहाण्यासह राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी मनोभावे प्रार्थना केली.

‘नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील दुसर्‍या दिवसातील सकाळच्या सत्राचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील दुसर्‍या दिवसातील सकाळच्या सत्राचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

कार्यक्रमाच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूप कार्यरत झाले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेरूपी श्रीविष्णूच्या सूक्ष्म देहातून दैवी गोळा बाहेर आला आणि या ज्ञानशक्तीच्या गोळ्यातून ‘सनातन संस्थे’ची निर्मिती झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त सन्मान

या संमेलनाचे आयोजन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’, ‘साऊथ एशियन एस्ट्रो फेडरेशन’ आणि ‘एस्ट्रो, वास्तु अँड वैदिक सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात बिहारचे ग्रामीण कार्य विभाग मंत्री श्री. अशोक चौधरी, नेपाळचे राजगुरु श्री. माधव भट्टाराय, तसेच बंगालचे कला, संस्कृती दूत श्री. अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.