हिंदु राष्ट्र हे मानव, पशू, पक्षी, वृक्ष, वेली यांसह सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांचे हित साधणारे असेल ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
भौतिक विकासासाठी धर्म महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने भौतिक विकासालाच खरा विकास मानला जात आहे. मनुष्यावर जेव्हा कठीण प्रसंग ओढवतो, तेव्हा मानसिक संतुलन नष्ट होते. षड्रिपूंच्या निर्मूलनाचे महत्त्व भौतिक विकासात कुठेही नाही.