Love Jihad In UP Beauty Parlours : उत्तरप्रदेशमध्ये ‘ब्युटी पार्लर’ बनत आहे ‘लव्ह जिहाद’चे केंद्र ; सखोल अन्वेषणाची हिंदु नेत्यांची मागणी !
मथुरा आणि वृंदावन येथील १३ हिंदु मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर !
‘पीएफ्आय’चा हात असल्याचा आरोप !
मथुरा आणि वृंदावन येथील १३ हिंदु मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर !
‘पीएफ्आय’चा हात असल्याचा आरोप !
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आतंकवादीविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.
‘इंग्रजांनी मुसलमानांकडून राजवट मिळवली होती. आता भारतावर मुसलमानांचे राज्य असायला हवे होते; पण तसे झाले नाही. मुसलमान केवळ राज्य स्थापनेसाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे भारतावर त्यांचेच राज्य असले पाहिजे. या देशावर काफीर राज्य करू शकत नाही.’
भारतात आतंकवादी कारवायांसाठी विदेशातून पैसा पाठवला जातो यावरून विदेशी शक्ती भारताला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट होते.
जाणीवपूर्वक स्वतःला पीडित दाखवण्याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !
हनुमानाचे स्टिकर लावण्यावर आक्षेप घेणार्यांवरच ‘धार्मिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कारवाई झाली पाहिजे !
इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवून दिली जाईपर्यंत पोलीस, गुप्तचर आदींना याची माहिती कशी मिळाली नाही ? बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवून घुसखोरांना देणार्या देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा करण्याची आवश्यकता आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि पालकही मुलांना धर्मशिक्षण देत नसल्याने आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध मुसलमान अशांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असल्यास आश्चर्य ते काय ?
संघ नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातील बंदी घातलेल्या संघटनेच्या १७ जणांना दीड वर्षात एकाच वेळी जामीन मिळतो; मात्र अशा प्रकरणांत अडकवल्या गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना अनेक वर्षे जामीन मिळत नाही !
आतंकवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आणि सामाजिक माध्यमांत चिथावणीखोर मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपावरून बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अब्दुल शकूर नावाच्या सदस्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील दासनकोप्पळ येथून अटक केली.