Cricket Victory Celebrations : तेलंगाणामध्ये चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार !

काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट असे म्हटले जाते, त्याचे आणखी एक उदाहरण ! काँग्रेसला भारतापेक्षा पाकिस्तानच्या विजयाचा आनंद अधिक होत असल्यानेच देशभक्तांना मार खावा लागतो !

Mhow (MP) Violence : ‘तुमचा राम तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ?’ – मुसलमानांचा हिंदूंना खोचक प्रश्न

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर महु (मध्यप्रदेश) येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

Vineet Kumar On Shooting Chhaava Climax : ‘छळाच्या दृश्यांमध्ये खर्‍या वेदना दाखवल्या असत्या, तर लोक ते सहन करू शकले नसते !’

‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनीत कुमार सिंह यांचे वक्तव्य

अकबर बलात्कारी होता, तर औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली !- Rajasthan Education Minister

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केली मोगलांची चिरफाड ! असा खरा इतिहास किती शिक्षणमंत्री या देशात सांगतात ? हा इतिहास शालेय पुस्तकांतून कधी शिकवला जाणार ?

Karnataka Waqf Claims Mangaluru School : मंगळुरूच्या शाळेची जागा वक्फची मालमत्ता असल्याचा दावा !

असा दावा करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?

History Needs To Be Rewritten : देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन आवश्यक !

आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक ! हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन !

NSA Ajit Doval : देहलीत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयीच्या चर्चेत अजित डोवाल यांचा सहभाग

अजित डोवाल यांची कोलकात्यामध्ये गुप्त बैठक

SC On Bangladeshi Hindus Security : बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आदेश देऊ शकत नाही !

खरेतर भारतातील हिंदूंना अशा प्रकारे न्यायालयात जावे लागू नये. केंद्र सरकारनेच बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे, अशीच जगभरातील हिंदूंची भावना आहे !

Rajasthan Missing Hindu Girls : राजस्थानमधील अजमेरमध्ये एका वर्षात २५१ हिंदु मुली बेपत्ता !

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असतांना असे होणे अपेक्षित नाही ! हिंदूंच्या आई-बहिणींकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा दरारा सरकारी यंत्रणंनी निर्माण करणे आवश्यक !

संपादकीय : मुंबईतील ‘हाऊसिंग जिहाद’ !

हा सदनिका जिहाद असाच चालू राहिला, तर येत्या काळात ‘शहर जिहाद’, ‘तालुका जिहाद’, ‘राज्य जिहाद’ आणि संपूर्ण भारत इस्लामच्या धर्मांधतेचा बळी ठरेल. भारतात ज्या गतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, त्यावरून हा प्रकार चालूही झाला आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.