Amit Shah On CAA : इस्लामी देशांमध्ये मुसलमानांवर अत्याचार होणे शक्य नाही !

सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !

CAA Pakistani Reaction : पाकची सीमा उघडली, तर सगळे हिंदू भारतात जातील !

पाकमधील मुसलमानांच्या जे लक्षात येते, ते भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी जन्महिंदु राजकारण्यांना लक्षात येत नाही. आता अशा हिंदूंनाच कुणी पाकमध्ये पाठवण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

संपादकीय : निर्वासित हिंदूंचे नागरिकत्व पक्के !

पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासह पोलीस-प्रशासन यांनी येथील हिंदूंना धोका ठरणार्‍या बांगलादेशी-रोहिंग्या यांची हकालपट्टी करावी !

मिरज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.

Assam Hindu Girl Murder : आसाममध्ये मुसलमान तरुणाकडून हिंदु मुलीचे अपहरण, बलात्कार आणि निर्घृण हत्या !

कुठलेही सरकार लव्ह जिहाद रोखू शकत नाही, हे देशभरात वारंवार घडणार्‍या घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

Bengal BJP Attacked : बंगालमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍याच्या पत्नीवर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने केले आक्रमण !

कपडे फाटले, दुर्गामातेची मूर्ती फोडली, सर्व काही लुटले ! – पीडितेचा आक्रोश

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत !

बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही.

सिद्धपेट (तेलंगाणा) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कोमुरावेल्ली मंदिराबाहेर भाविकांवर पोलिसांचा लाठीमार !

रस्ता अडवून नमाजपठण करणार्‍यांना पोलिसांनी मारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

Bangladesh Hindus Exodus : बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय !

बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे.