Crime Against Women : भारतात प्रत्येक १८ मिनिटांना होतो एक बलात्कार !
यावर कठोर उपाययोजना केली जात नसल्याने भविष्यात प्रत्येक मिनिटाला अशी घटना घडू लागली, तर आश्चर्य वाटू नये !
यावर कठोर उपाययोजना केली जात नसल्याने भविष्यात प्रत्येक मिनिटाला अशी घटना घडू लागली, तर आश्चर्य वाटू नये !
१६ मे १५४६ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्यायाचा आरंभ करणारा आणि अत्यंत वेदनादायी दिवस मानला जातो. याच दिवशी फ्रान्सिस झेविअर याने पोर्तुगालचा राजा जॉन ३ याला पत्र लिहून गोव्यात इन्क्विझिशन (धर्मन्यायालय) स्थापन करण्याची मागणी केली होती.
‘वर्ष १९५२ मध्ये गोम्स कुटुंबियांनी रूपेरी पेटीतील शव पुरण्यासाठी ताब्यात द्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी असलेले अनेक जण आजही गोव्यात आहेत. त्यांनी या प्रकरणी त्यांना ठाऊक असलेले आणि त्यांनी ऐकलेले सत्य सांगायला पुढे यायला हवे.’
परकीय अत्याचारांचे समर्थन करणार्यांवर देशद्रोहासह लागू कायद्यांनुसार गुन्हा नोंद का करू नये ? याचा सरकारने विचार करावा.
बांगलादेशामध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरी तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबणार नाहीत, हे लक्षात घ्या !
‘वर्ष १९६१ मध्ये भारतीय फौजा गोव्यात शिरू लागल्या आणि सालाझारने संत झेविअरचे शव असलेली रूपेरी पेटी पोर्तुगालला पाठवून देण्याचा आदेश दिला.’
देह पालटल्याची वार्ता गुप्त ठेवली गेली असली, तरी लोकांत त्याबद्दल कुजबूज चालूच होती. खेरीज गव्हर्नर आणि आर्चबिशप यांनाही ही फसवणूक ठाऊक होती. त्यांच्या बोलण्यातून ही गोष्ट इतरत्रही पसरत होती.
‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला.
काही वर्षांपूर्वीपर्यंत बंगाल ही भारताची सांस्कृतिक आणि वैचारिक राजधानी होती; पण दुर्दैव, म्हणजे गेल्या काही दशकांपासून बंगालमधील परिस्थिती पाहिली, तर तेथे निवळ तेथे अराजक, हिंसाचार, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यांविना वेगळे काहीच दिसत नाही.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभाव विरोधी प्रकरणांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.