देशाला ‘भारत’ नावासह हिंदु राष्ट्र घोषित करा !
‘भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे’, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.
‘भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे’, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.
धर्मांध नव्हे, तर विश्वकल्याणकारी असल्याचे ठामपणे सांगून हिंदु राष्ट्र संकल्पनेचे समर्थन करा !
देशातील मागील सरकारची मानसिकता फूट पाडण्याची होती; मात्र आमचा विकासाचा महामार्ग आहे. भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गणेशमूर्तींची विटंबना रोखावी आणि धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना २४ ऑगस्टच्या मध्यरात्री महाड येथील विशेष दंडाधिकार्यांनी १५ सहस्र जातमुचलक्यावर जामीन संमत केला
इतिहासाने अजेय योद्धा म्हणून गौरवलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार आणि विकास यांसाठी १०० कोटी रुपयांची योजना आखली आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारकांच्या स्थानांतरणासह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्याच्या वेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी टिळक स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना अन् भाजप यांनी ठाम भूमिका घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, मुंबईतील ज्या ठिकाणांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे, ती नावे त्वरित पालटून आक्रमकांचे उदात्तीकरण रोखावे
छत्रपती संभाजी राजे यांचे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हा हार उचलण्यासाठी जेसीबीचे साहाय्य घेण्यात आले होते, तसेच या वेळी १५० किलो वजनाच्या फुलांची उधळणही करण्यात आली.