बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !
प्रत्येक गावात वर्षातून एकदा बळी देणार्या प्राण्याची दया येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (वास्तवात हिंदु श्रद्धा निर्मूलन समिती) प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध कायदा संमत करून घेतला. सरकारने तो केलाही; कारण पशूबळी हिंदू देत होते.