प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे प्रतिआव्हान शाम मानव यांनी का स्वीकारले नाही ?
कुठल्याही १० ब्रह्मवृृंदांनी बालदीभर पाण्यात अधून-मधून बोटे फिरवून मंत्रघोष करत संस्कार करायचे. साडेतीन घंट्यांनंतर या पाण्याचा रंग पालटून ते संपूर्ण केशरी होईल आणि त्या पाण्याला तीर्थाप्रमाणे चव येईल.