अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी मुसलमान पती-पत्नीवर गुन्हा नोंद !
विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याप्रकरणी अखलाख आयुब खान आणि पत्नी रेश्मा अखलाख खान यांच्यावर गुन्हा नोंदवला.
देशविदेशांतून २५ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार ! – सनातन संस्था
‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात अंनिसच्या नक्षलवाद्याला अटक !
काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने नक्षलवादी संघटनांची सूची जाहीर केली होती. त्यामध्ये अंनिसचाही समावेश होता.हा ही संघटना नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा पुरावा आहे !
प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे प्रतिआव्हान शाम मानव यांनी का स्वीकारले नाही ?
कुठल्याही १० ब्रह्मवृृंदांनी बालदीभर पाण्यात अधून-मधून बोटे फिरवून मंत्रघोष करत संस्कार करायचे. साडेतीन घंट्यांनंतर या पाण्याचा रंग पालटून ते संपूर्ण केशरी होईल आणि त्या पाण्याला तीर्थाप्रमाणे चव येईल.
दाभोलकरांची हत्या : राजकीय अन्वेषण, ‘मिडिया ट्रायल’ आणि ‘प्लँचेट’
वरसई, जिल्हा रायगड येथील श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे कोल्हापूर येथे २१ एप्रिल या दिवशी प्रकाशन झाले. त्या निमित्ताने या पुस्तकातील काही भाग वाचकांसाठी येथे देत आहोत.
अंनिसला नक्षलवादी संघटना घोषित करा ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ते लक्षात येत नाही का ?
दाभोलकर कोण होते ?
जिवंत असतांना फारसे प्रसिद्ध नसलेले डॉ. दाभोलकर मृत्यूनंतरच अधिक प्रसिद्ध झाले. त्यामुळे खरेतर आता दाभोलकरांचा फार परिचय देण्याची आवश्यकता नाही; परंतु मागे एका प्रकरणात उल्लेख…
Dr.Dabholkar’s Anti Hindu Agenda : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा केवळ हिंदूंच्या विरोधात होता ! – रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
बहुसंख्य हिंदूंच्या भारतात निरपराध हिंदूंना पोलिसांची छळवणूक आणि खोटे गुन्हे यांना सामोरे जावे लागणे दुर्दैवी !
(म्हणे) ‘राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत ! – विशाल विमल, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ
मानवावर चंद्राचाच काय अन्य ग्रहांचाही परिणाम होतो, हे विज्ञानानेही मान्य केले आहे’, हे अंनिसला ठाऊक नसणे म्हणजे त्यांचे अज्ञान !