शाम मानव यांची चौकशी आणि नार्काे चाचणी करा ! – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे प्रकरण.
शाम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे प्रकरण.
पत्रकारांनी ‘त्यांना ही प्रतिज्ञापत्रे कुणी पाठवली ?’ असा प्रश्न केला; पण श्याम मानव त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला.
डॉ. दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठ लोकांनी केल्याचा आरोप कोणतीही शहानिशा न करता डॉ. दाभोलकर कुटुंबियांनी, तसेच राजकीय पक्षांनी केला.. संपूर्ण देशाच्या इतिहासात इतके दायित्वशून्य आणि पूर्वग्रहदूषित अन्वेषण यापूर्वी कधी झाले नव्हते.
२० ऑगस्टला सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि लागेचच या हत्येसाठी सनातन संस्थेला उत्तरदायी ठरवत समाजवाद्यांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी आरोप चालू केले. – दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १० नोव्हेंबर २०१३ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख
११ मे या दिवशी आपण श्री. वर्तक यांना राजकारण्यांनी ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्यासाठी केलेला अश्लाघ्य प्रयत्न आणि पीतपत्रकारितेचा अनुभव पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.
साक्षीदारांवर दबाव आणणार्या, घोटाळे करणार्या आणि धादांत खोटे बोलणार्या (अ)विवेकवादी अंनिसवाल्यांनी इतरांना शहाणपणा न शिकवलेलाच बरा !
एखाद्या गोष्टीचा वैज्ञानिक आधार तपासण्यासाठी त्यामधील गृहितके सिद्ध झाली पाहिजेत, असे म्हणतात. विज्ञाननिष्ठ वैद्यकीय गृहिते निकामी ठरली, तर त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले काही बोलणार नाहीत; पण त्यांना ज्योतिष मात्र अचूकच पाहिजे !
कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !
भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !
त्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला.