Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्यंत्र !
उद्या १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
उद्या १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
तथाकथित विवेकतावादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले जात आहेत आणि नवनवीन आरोपी उभे केले जात आहेत. अशा प्रकारे अन्वेषण भरकटले असतांना माध्यमांमध्ये कुठेही चर्चा होतांना दिसत नाही.
भारताने २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’ यशस्वीपणे उतरवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला.
श्री. रमेश शिंदे पुढे नमूद करतात की, प्रत्येक कामाचा आरंभ हा देवतेच्या आशीर्वादाने करणे, त्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे.
चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी कोट्यवधी भारतीय नागरिकांनी प्रार्थना केली, तसेच जगभरातील अनेक देशांनी चंद्रयान-३ मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.
न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.
अन्वेषण यंत्रणांनी अजून कोणताही निष्कर्ष मांडला नसतांना अविनाश पाटील कशाच्या आधारे असे विधान करत आहेत ? कि त्यांना अन्वेषण यंत्रणांपेक्षा अधिक कळते ?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला २० ऑगस्ट या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त पुण्यात स्मृती जागर, मूक मोर्चा आणि विवेकी निर्धार मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२० ऑगस्ट २०१३, सकाळी साधारण ७.३० वाजताची वेळ ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणारे नास्तिकतावादी नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असलेले आणि दुसरीकडे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तीमत्त्व !
दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.