Brahmins Role In Indian Constitution : राज्यघटना बनवण्यात ब्राह्मणांचा सहभाग नसता, तर ती २५ वर्षे उशिरा सिद्ध झाली असती ! – कृष्णा एस्. दीक्षित, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्यघटना प्रारूपाच्या (मसुद्याच्या) समितीतील ७ सदस्यांपैकी ३ ब्राह्मण होते.

सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीच्या काठावर भावपूर्ण वातावरणात ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा घोष !

भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारे, भक्तवत्सल असे अनंतकोटी ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामींचा नामस्मरण सोहळा सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत १९ जानेवारीला पंचगंगा नदीच्या काठावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

Union Defence Minister Rajnath Singh : शांतता दुर्बलतेचे लक्षण नसून शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

शांतता हे कमजोरीचे लक्षण नसून ते शक्तीचे प्रतीक आहे, हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. कोणताही देश लष्करी सामर्थ्याविना प्रगती करू शकत नाही. पालटती भू-राजकीय परिस्थिती आणि युद्धाच्या स्वरूपाचा विचार करून सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज करून आधुनिक युद्धासाठी सक्षम करण्यात येत आहे.

Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !

Justice Shekhar Kumar Yadav : ‘भारत बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसारच चालेल’, या विधानावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव ठाम !

जर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली सूट दिली जात असेल, तर न्यायमूर्तींनी जे सत्य आहे ते सार्वजनिक ठिकाणी मांडल्यावर त्याच्यावर आक्षेप का ?

Dismantle Terror Camps : जर आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे बंद केली नाहीत, तर.. ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरविना जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीर एक ‘परदेशी प्रदेश’ आहे. आतंकवादाचा व्यवसाय चालवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरची भूमी वापरली जाते. पाकव्याप्त काश्मीरचा वापर आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी केले जात आहे.

माझे वक्तव्य साईभक्तांच्या संदर्भात नसून ते येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या संदर्भात ! – डॉ. सुजय विखे-पाटील

शिर्डीतील प्रसादालयात विनामूल्य भोजन करणार्‍यांच्या संदर्भात मी जे वक्तव्य केले, त्यात काहीही चूक नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. शिर्डी येथे येणार्‍या भक्तांमध्ये आम्ही ‘साईबाबा’च पहातो. साईभक्तांविषयी आमच्या मनात काही नाही.

विशाळगडावर उरूस भरवण्यास अनुमती दिल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महाआरतीची चेतावणी !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.

Nitesh Rane On Shri Krishna Janmabhoomi : अयोध्या मिळवली, आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार ! – नितेश राणे, मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री

जे आमचे आहे, ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. येथील इंच न् इंच भूमी आमची आहे. अयोध्या मिळवली आणि आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार, असा विश्‍वास मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Pune Hindutva Activists Thwart Conversion : पिंपरखेड (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठांनी १५० हून अधिक हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना ! ख्रिस्ती धूर्तपणे हिंदु नावे असलेल्या संस्था उघडून हिंदूंचे धर्मांतर करतात, हे लक्षात येते !