श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे.
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात सरकारी पैसा कब्रस्तान बनवण्यासाठी खर्च केला जायचा, तर आता तोच पैसा मंदिरे आणि विकासकामे यांसाठी खर्च केला जात आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिरातील दानपेटीतील चोरीच्या प्रकरणाची चौकशी चालू आहे. अशातच आता मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थानावर मिळणार्या देणगीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ नेते दिनेश फलाहारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे काशी-मथुरा मुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले.
कौरवांनी पांडवांसाठी ५ गावेही न दिल्याने महाभारत घडले. हिंदू शिष्टाई करत असूनही धर्मांध लोक मंदिरे द्यायला सिद्ध नाहीत. त्यामुळे केवळ श्रीकृष्ण जन्मभूमीच नव्हे, तर अतिक्रमण झालेली देशातील लाखो मंदिरे हिंदूंनी पुन्हा प्राप्त करायला हवीत. त्यासाठी हिंदूंनी सिद्ध व्हावे.
अशा जातीयवादी समाजकंटकांना मुंबई पोलिसांच्या कायद्याचा धाक का नाही ?
भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान हिंदूंच्या कह्यात नसणे, हा सनातन धर्मासाठी मोठा वेदनेचा विषय आहे. भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे गुरु आहेत.
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशिदीला ‘वादग्रस्त वास्तू’ घोषित करण्याची अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने २३ मे या दिवशी सुनावणी पूर्ण करून यावरील निकाल राखून ठेवला होता.
पौराणिक ग्रंथांचा संदर्भ नाकारत श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणात देवी श्रीजी राधा राणी यांना सह-मालक म्हणून पक्षकार करण्याची याचिकाही फेटाळली !
शरिरात प्राण असेपर्यंत धर्मासाठी लढणार ! असा प्रण करणारे तसेच देशात ‘टेंपल वॉरियर्स’ (मंदिर लढवय्ये) अशी ओळख असलेले हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता !