पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
जागतिक समुदाय याविरोधात आवाज का उठवत नाही ? इराणमध्ये खामेनी राजवटीकडून स्थानिक जनतेवर होणार्या अत्याचारांवर बोलणारे ट्रम्प पाकमधील या अत्याचारांवर गप्प का ?
जागतिक समुदाय याविरोधात आवाज का उठवत नाही ? इराणमध्ये खामेनी राजवटीकडून स्थानिक जनतेवर होणार्या अत्याचारांवर बोलणारे ट्रम्प पाकमधील या अत्याचारांवर गप्प का ?
येथे ४० सहस्रांहून अधिक नागरिक आंदोलन करत होते. ‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’कडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
पाकव्याप्त काश्मीर भविष्यात भारतात आले, तर तेथील मुसलमान भारताशी एकनिष्ठ रहातील का ? कि हिंदूंच्या विरोधात जिहाद पुकारून भारताचे इस्लामिस्तान करण्याचे षड्यंत्र रचतील ?
जे गेली अनेक देशके भारत सांगत आहे, ते आता पाकव्याप्त काश्मीरमधील लोक उघडपणे बोलू लागले आहेत. आता जागतिक समुदायाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करायला हवे !
पाकव्याप्त काश्मीरचे मुसलमान भारतात आले, तर ते भारताशी आणि हिंदूंशी प्रामाणिक रहातील का ? भारताच्या प्रगतीत हातभार लावतील कि तेही वेगवेगळ्या जिहादमध्ये सहभागी होतील ?, याचाही विचार करणे आवश्यक आहे !
निदर्शकांचे म्हणणे आहे की, ते महागाई, बेरोजगारी, विजेचे संकट, प्रशासकीय भ्रष्टाचार आणि सैन्यदलाचा अत्याचार यांमुळे त्रस्त झाले आहेत.
आंदोलकांचे नेते अमन यांनी सांगितले की, हे आंदोलन चालूच राहील. हे आंदोलन शेवटी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोचेल.
वाढत्या महागाईच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन चालू असतांना हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी राजवटीच्या दडपशाहीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रावलकोटमध्ये ६० सहस्र ते ७० सहस्र लोक जमा झाले होते.
या घटनेत २१ जण ठार झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चर्चेत वाद वाढल्यानंतर नदीम यांचा संयम सुटला आणि त्यांनी कॅमेर्यासमोर थेट पिस्तूल दाखवून पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याला धमकी दिली.