India Slams Pakistan On POK : पाकव्याप्त काश्मीरवरील नियंत्रण सोडा !
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
अब्दुल्ला घराण्याने आतापर्यंत पाकप्रेमी भूमिका घेतल्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकलेला नाही, हे भारतियांना ठाऊक आहे !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लंडन येथे विधान
पॅलेस्टाईनला पाठिंबा देणार्या भारताला हमासकडून मिळणारी ही भेट समजायची का ? भारताने आता हमासला आतंकवादी संघटना घोषित करून पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याविषयी पुनर्विचार करणे आवश्यक आहे !
असे असूनही पाकपुरस्कृत आतंकवादी गेली ३५ वर्षे भारतीय सैन्याला डोकेदुखी ठरले आहेत आणि काश्मीर अशांतच राहिला आहे ! संख्येपेक्षा उपद्रव मूल्य किती आहे, याकडेही पहाणे आवश्यक आहे. भारताचे उपद्रव मूल्य शून्य आहे, असेच म्हणावे लागले !
पाकव्याप्त काश्मीरविना जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीर एक ‘परदेशी प्रदेश’ आहे. आतंकवादाचा व्यवसाय चालवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरची भूमी वापरली जाते. पाकव्याप्त काश्मीरचा वापर आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी केले जात आहे.
महाकुंभनगरीत चालू होणार शेकडो यज्ञ !
यातून भविष्यात चीन संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिक तैनात करून त्यावर स्वतःचे नियंत्रण मिळवून ते गिळंकृत करेल, यात शंका नाही. त्यापूर्वी भारताने कृती करणे आवश्यक आहे !
वर्ष २०२३ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या विविध भागांत १२ हून अधिक काश्मिरींनी त्यांचा जीव गमावला आहे.
आता भारतानेही इस्रायलप्रमाणे धडक कारवाई करून पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावी, पाकिस्तानचे ३ तुकडे होऊ शकतात आणि त्याचे अस्तित्वही शिल्लक राहणार नाही.