PoK Not Part Of Pakistan : पाकव्याप्त जम्मू-काश्मीर पाकचा घटनात्मकदृष्ट्या भूभाग नाही !

पाकव्याप्त काश्मीरमधील संघटनेच्या नेत्याची स्पष्टोक्ती

Pakistan Ishaq Dar : चीन पाकचा ‘एक प्रकारे शेजारी देश’ ! – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !

Rajnath Singh On POK : पाकव्याप्त काश्मीर आक्रमण करून परत घेण्याची आवश्यकता नाही, तेथील लोक स्वतःहून भारतात येतील !

भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !

Greece Politician Slams Pakistan : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना मूलभूत अधिकार नाहीत !

ग्रीक नेत्याने पाकव्याक्त काश्मीरवरून पाकिस्तानला सुनावले !

Amit Shah POK : पाकव्‍याप्‍त काश्‍मीर हा भारताचा भाग असून तेथे रहाणारे सर्व लोक भारतीय !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यावरून केले विधान !

Forget Kashmir : पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र विसरावे ! – पाकिस्तानी संरक्षणतज्ञ

पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.

POK Want To Join India : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा !

ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !

Pakistan President On Kashmir : (म्हणे) ‘भारताने काश्मीरवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवले आहे !’ – पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी

पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !

Swami Rambhadracharya Maharaj : पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठी स्वामी रामभद्राचार्य महाराज करत आहेत यज्ञ !

प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्‍चिती आहे की, ते नक्की होईल.

पाकमधील महिला ब्रिटिश राजदूताने दिली पाकव्याप्त काश्मीरला भेट !

अमेरिका आणि युरोपीय देश एकीकडे भारताशी गोडीगुलाबीने वागत असल्याचे दाखवतात आणि दुसरीकडे भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रयत्न करत असतात.