अहिल्यानगरमध्ये ‘श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट’द्वारे प्रथमच संत मीराबाई चरित्र कथा सोहळा !

‘संत मीराबाईंच्या जीवनचरित्राचे गुणगान पूज्य श्री राधाकृष्णजी महाराजांच्या अमृतवाणीमधून ऐकण्याची पर्वणी अहिल्यानगरकरांना लाभणार आहे. भाविकांनी विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Jamaat-e-Islami Pakistan : भारत पाकच्या नागरिकांना ठार करत असतांना सरकार गप्प !

याचे कारण आता काळ पालटला आहे. आता भारत गांधीगिरी करत नसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार वागत आहे. भविष्यात जगाच्या नकाशावरून पाकचे अस्तित्वच नष्ट करणे, हे भारताचे अंतिम लक्ष्य असणार आहे !

महाकुंभात साधनेची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी धर्माचरण करा ! – राजन केशरी, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ८ आणि ९ फेब्रुवारीला साजरा होणार ‘प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश यांचा ६९ वा प्रकटोत्सव’ !

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’च्या वतीने दोन दिवसांचा ‘प.पू. सद्गुरु अनंतानंद साईश ६९ वा प्रकटोत्सव’ ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘श्री भक्तवात्सल्याश्रम’ (अन्नपूर्णा रोड) येथे साजरा होणार आहे.

Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

SC Rejected Plea To Conduct Urs : पाडण्यात आलेल्या अतिक्रमित धार्मिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करता येणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने उरूसाला अनुमती नाकारली

अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ ऐवजी १४ वर्षे करण्याचे विचाराधीन ! – अजित पवारांचे सुतोवाच !

मुले गुन्हेगारीकडे वळणारच नाहीत यासाठी बालवयापासून त्यांना मूल्यशिक्षण आणि धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदर, महाराष्ट्र राज्य

आज हिंदु धर्मावर वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, धर्मांतर, तसेच देवतांचा अवमान अशा प्रकारचे आघात होत आहेत. हिंदुत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनीच केवळ धर्मरक्षणाचे काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे.

Brahmins Role In Indian Constitution : राज्यघटना बनवण्यात ब्राह्मणांचा सहभाग नसता, तर ती २५ वर्षे उशिरा सिद्ध झाली असती ! – कृष्णा एस्. दीक्षित, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्यघटना प्रारूपाच्या (मसुद्याच्या) समितीतील ७ सदस्यांपैकी ३ ब्राह्मण होते.

सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीच्या काठावर भावपूर्ण वातावरणात ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा घोष !

भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारे, भक्तवत्सल असे अनंतकोटी ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामींचा नामस्मरण सोहळा सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत १९ जानेवारीला पंचगंगा नदीच्या काठावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.