आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
आता भारताने आतंकवाद्यांसह त्यांच्या पाठीराख्यांच्या तोंडचे पाणी पळेल, अशी धडक कारवाई करणे अपेक्षित !
आता भारताने आतंकवाद्यांसह त्यांच्या पाठीराख्यांच्या तोंडचे पाणी पळेल, अशी धडक कारवाई करणे अपेक्षित !
हे हवेत शत्रूचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर लक्ष्य यांना पाडू शकते. तसेच भूमीवर रणगाडे, सैनिकी वाहने आणि बंकर यांना लक्ष्य करू शकते.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एस्.सी.ओ.) बैठकीसाठी किर्गिस्तानच्या दौर्यावर आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चीन, रशिया आणि बेलारूस या देशांच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
भारताने पश्चिम आशियातील संकटात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित् उद्या अशी वेळ येईल, जेव्हा भारत यात स्वतःची भूमिका बजावेल आणि यशस्वीही होईल.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या ‘पाकिस्तान कोलकात्यापर्यंत घुसेल’ या विधानाला प्रत्युत्तर दिले.
ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वीची पाकचे सर्वच मंत्री मोठ मोठी विधाने करत होते; मात्र भारताच्या कारवाईनंतर ते सर्व जण बिळात जाऊन लपले होते, हा इतिहास ताजा आहे; मात्र मार खाऊन सुधारतील, ते पाकचे नेते कसले ?
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उपस्थितीत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित बैठकीत या करारावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही विमाने भारतात बनवण्यात येणार आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संरक्षण दलातील महिला अधिकारी आता वैमानिक, निरीक्षक, हवाई वाहतूक नियंत्रक, पुरवठा आणि वाहतूक (लॉजिस्टिक) अधिकारी या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
वक्फ बोर्डाच्या माध्यमातून चालू असलेल्या या लँड जिहादचा फटका सरकार आणि सैन्य यांनाही बसत असल्यामुळे आता सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !