संपादकीय : कृतीला हवी गती !
हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
प्रत्येक पिढीमध्ये कितीतरी संतांनी कठोर तप करून ही तपोभूमी निर्माण केल्यामुळेच ती पवित्र राहील. धर्म अस्त्वित्वात राहिला, तरच ही धर्मभूमी टिकून राहील. यांसाठी नेमकेपणाने करण्यात येत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत.
मद्रास विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ असूनही ते अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रचारासाठी कार्य करत असणे संतापजनक आहे. कार्यक्रम आयोजित करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी आता हिंदूंनी तमिळनाडू सरकारवर दबाव आणला पाहिजे !
डी.के. शिवकुमार हिंदु धर्माचे रक्षण कसे आणि कधीपासून करणार आहेत, हे त्यांनी घोषित करावे. यासाठी ते काय काय करणार आहेत, तेही हिंदूंना सांगावे !
‘ज्या नियमांचे पालन संपूर्ण मानवजातीसह संपूर्ण प्राणीमात्र प्रेमाने एकत्रित राहून सर्वांगीण प्रगती करू शकतील’, त्याला ‘धर्म’, असे म्हणतात. अशी सर्वसाधारण भाषेमध्ये धर्माची व्याख्या आहे.
मी दुसरा धर्म का स्वीकारावा ? मला सर्व धर्मांविषयी प्रेम आहे. आम्ही या धर्मात जन्म घेण्यासाठी अर्ज केला नव्हता. मी हिंदु म्हणून जन्माला आलो आणि हिंदु म्हणूनच मरीन, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे डी.के. शिवकुमार यांनी केली.
पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.
दक्षता नसेल, तर धार्मिक कृत्ये नीटपणे पार पडणार नाहीत; पण याची जाणीव ठेवणारे लोक विरळच असतात. धार्मिक कृत्ये भागवाभागवी करत घाईने कशीतरी उरकली जातात. ‘धर्मकृत्य शास्त्रशुद्ध आणि यथासांग व्हावे’, अशी दक्षता कुणी घेत नाही.
‘जगभरच्या विदेशी लोकांना भारताविषयी प्रेम वाटते, ते भारतात संत शिकवत असलेली साधना आणि अध्यात्म यांमुळे, राजकारण्यांमुळे नाही कि शासनकर्त्यांमुळे नाही !’, असे आमचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी म्हटले आहे. ही घटना त्याचे ताजे उदाहरण !
हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !