सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज

सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज

सनातन धर्माचे रक्षण आणि धर्मप्रसार यांसाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. समितीच्या या धर्मकार्यात मीही समितीच्या समवेत राहून कार्य करीन, असे उद्गार पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज यांनी काढले.

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात दुचाकीचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र आता ४ वर्षांनंतर यामागील सत्य बाहेर आले असून तो अपघात नव्हता, तर नियोजनपूर्वक त्या तरुणाची केलेली ती हत्या होती, हे उघड झाले आहे.

श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

वर्ष १९४७ मध्ये भारतात महाराजा हरि सिंह यांनी विलीन होण्याविषयीच्या ‘करारनाम्या’वर स्वाक्षरी केली. त्याच्या २-३ दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीवर ताबा मिळवला आणि २० सहस्रांहून अधिक हिंदूंचा संहार केला.

धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

जो मनुष्य ‘माझा धर्मावर विश्वास आहे’, असे म्हणतो; पण त्याची प्रत्यक्ष संधी करून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही, तो प्रामाणिक नसतो.

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्‍या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.

धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !

धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !

धर्मात विलक्षण शक्ती आहे. विषाचेही तो अमृत बनवतो. अधर्म अमृताचेही विष बनवतो. अधर्माने वागणारा राहू (राहू-केतुपैकी राहू) अमृत पिऊनही मेला !

धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !

धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !

मोठ्या संख्येने लोक एकत्रित जमल्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, तर प्रशासन अशा एकत्रिकरणाला अनुमती नाकारू शकते.

जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ यांसारखे असुर असतील, तर शस्त्र उचलावेच लागेल !

जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ यांसारखे असुर असतील, तर शस्त्र उचलावेच लागेल !

धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ (रामायणातील असुर) यांसारख्या प्रवृत्ती असतील, तर शस्त्र उचलण्याची वेळही येऊ शकते, असे मार्गदर्शन योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.

भारतातील मुसलमान औरंगजेबाची नव्हे, तर हिंदूंचीच संतान ! – रामदास आठवले, राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय विभाग

भारतातील मुसलमान औरंगजेबाची नव्हे, तर हिंदूंचीच संतान ! – रामदास आठवले, राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय विभाग

मुसलमान औरंगजेबाला आदर्श मानतात; म्हणूनच देशात असे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे ‘मुसलमान औरंगजेबाची संतान नाही’, हे रामदास आठवले यांनी मुसलमानांना सांगून त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे द्यावेत.