धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court

धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court

धर्माच्या नावावर कुणालाही जलस्रोत प्रदूषित करण्याचा अधिकार नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने म्हटले. तिरुनवेली येथील तामिराबरणी नदीत मृतांचा अंत्यविधी आणि उत्तरकार्य करतांना मोठ्या प्रमाणावर कपडे आणि इतर वस्तू टाकल्या जातात.

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे,

इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court

इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court

केवळ इस्लाम धर्म स्वीकारल्याने एखादी व्यक्ती ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जाचा दावा करू शकत नाही. धर्मांतराद्वारे एखादी व्यक्ती मुसलमान बनू शकत असली, तरी केवळ आरक्षणाचे लाभ मिळवण्याच्या उद्देशाने विशिष्ट मुसलमान समुदायाचे सदस्यत्व असल्याचा दावा करणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य नाही.

सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज

सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज

सनातन धर्माचे रक्षण आणि धर्मप्रसार यांसाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. समितीच्या या धर्मकार्यात मीही समितीच्या समवेत राहून कार्य करीन, असे उद्गार पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज यांनी काढले.

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात दुचाकीचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र आता ४ वर्षांनंतर यामागील सत्य बाहेर आले असून तो अपघात नव्हता, तर नियोजनपूर्वक त्या तरुणाची केलेली ती हत्या होती, हे उघड झाले आहे.

श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

श्रीकृष्णनीती आणि लढाऊ वृत्ती यांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे रक्षण !

वर्ष १९४७ मध्ये भारतात महाराजा हरि सिंह यांनी विलीन होण्याविषयीच्या ‘करारनाम्या’वर स्वाक्षरी केली. त्याच्या २-३ दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीवर ताबा मिळवला आणि २० सहस्रांहून अधिक हिंदूंचा संहार केला.

धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !

जो मनुष्य ‘माझा धर्मावर विश्वास आहे’, असे म्हणतो; पण त्याची प्रत्यक्ष संधी करून घेण्याचा प्रयत्न कधीही करत नाही, तो प्रामाणिक नसतो.

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

 तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !

भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्‍या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.

धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !

धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !

धर्मात विलक्षण शक्ती आहे. विषाचेही तो अमृत बनवतो. अधर्म अमृताचेही विष बनवतो. अधर्माने वागणारा राहू (राहू-केतुपैकी राहू) अमृत पिऊनही मेला !