सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

देशभरात युवती किंवा विद्यार्थिनी यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तसेच लिंगभेदामुळे होणार्‍या हिंसेमुळे युवतींचा विकास, शिक्षण आणि आरोग्य यांची वाढ खुंटत आहे.

पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे.

अकोला येथे १ सहस्र महिला आणि मुली यांच्यासाठी नि:शुल्क लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

महिला आणि मुली यांना स्वसंरक्षण करता यावे अन् त्यांच्यामधे शौर्य निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने स्थानिक तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर १ सहस्र महिला आणि मुलींसाठी…

रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.

स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची आवश्यकता ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

येथे युवतींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ‘मुलींची सद्यःस्थिती आणि हिंदु धर्माची महानता’ या विषयावर त्या बोलत होत्या.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी १८ फेब्रुवारी या दिवशी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि सौ. स्नेहा भोवर यांनी सांगितला.

साधिकेने भावाच्या स्तरावर प्रयत्न करून प्रशिक्षण केल्याने तिला मारुतिरायाचे अस्तित्व जाणवून तिच्याकडून प्रशिक्षण क्षात्रभावाने होणे

साधिकेने लाठी प्रशिक्षण करतांना ‘हनुमान प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि तोच माझ्याकडून प्रशिक्षण करून घेत आहे’, असा भाव ठेवल्याने तिला लाठी गतीने फिरवता येणे

महाराष्ट्रातील ५ शहरांत हिंसक कारवाया घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट ! – पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, नागपूर

नक्षलवाद संपवण्यासाठी प्रथम शहरांमध्ये फोफावणारा शहरी नक्षलवाद संपवणे आवश्यक आहे. जिहादी आतंकवादाएवढीच ही समस्या गंभीर असून ती सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.

आजच्या पाल्यांना पंचकोशाधारित शिक्षणाची आवश्यकता आहे ! – दिलीप बेतकेकर, विद्याभारती अ.भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

मनामध्ये २४ तासांमध्ये ६० सहस्र विचार येतात; परंतु त्यातील ९५ टक्के विचार भूतकालीन आणि नकारात्मक असतात. हे विचार सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावा.