हिंदुजागृती आणि कायदा !
हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत
हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिटच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
न्यायालयामध्ये जे घडते ते अत्यंत गंभीर प्रकरण असते. न्यायमूर्तींच्या विधानाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ‘यू ट्यूूब’वर या संदर्भात मजेशीर गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. हे सर्व रोखले पाहिजे.
भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ‘हॅम’ वापरणार्यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ही संख्या वाढल्यास संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी आपण ‘हॅम’ यंत्रणेचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवू शकतो.
सहकारात संस्कार आणणे आणि प्रशिक्षण देणे यांसाठी मुख्यत्वेकरून कार्यरत अशा, तसेच सहकार क्षेत्रासाठी गेली ४५ वर्षे काम करणार्या सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी कणेरी मठ येथे होत आहे.
जिल्हासेवकांनी विद्यार्थी-साधकांची निवड करतांना ते आश्रमजीवनाचा, सेवांसंबंधी मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ करून घेऊन सेवेसाठी वेळ देऊ शकतील, अशांचेच नियोजन करावे.
जसे पोलीस आणि सैन्य यांत प्रवेश घेणार्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्येक मुलीला स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे.
देशात होणार्या आतंकवादी कारवाया स्थानिक धर्मांध मुसलमानांच्या साहाय्याने झाल्याचा इतिहास आहे. भविष्यात धार्मिक दंगल झाल्यास या योजनेचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची खात्री कोण देणार ?
‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.
एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?