योगतज्ञ रामदेवबाबा आणि अनिल अंबानी यांना दिलेल्या भूमींवर उद्योग कधी उभे रहाणार ? – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

योगतज्ञ रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या ‘हर्बल अ‍ॅण्ड फूड पार्क’ला, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांना शासनाने नागपूर येथे दिलेल्या भूमीवर उद्योग कधी उभे रहाणार ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत १० मार्च या दिवशी प्रश्‍नोत्तरात उपस्थित केला.

मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार !

काँग्रेसने देशात सत्तेत असतांना सर्वच क्षेत्रात इतकी अस्वच्छता निर्माण करून ठेवली आहे ती स्वच्छ करायला गो-फिनाईलच उपयोगी पडणार आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ वा वर्धापनदिन सोहळा

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !

पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !