विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने !

विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने !

मंत्री आणि अधिकारी स्वत: वाहनतळ क्षेत्रात जात नसले, तरी सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. या गाड्यांची स्थिती पाहिल्यावर विधीमंडळ प्रशासनाची अकार्यक्षमता लक्षात येते.

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा ! 

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा ! 

‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वाेत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक सनातन प्रभात ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे…

E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !

E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !

लहानपणापासूनच मुलांना साधना शिकवल्यास ते व्यसनापासून दूर रहातील ! बंदी असूनही ई-सिगारेट मिळणे, हे पोलीस आणि प्रशासना यांना लज्जास्पद !  

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

श्रीराम धर्मसंस्थापनेशी निगडित प्रगट शक्ती, तर हनुमंत कार्यसापेक्ष प्रगट शक्ती आहे. त्यामुळे दोन्ही शक्तींच्या समन्वयाने अडथळ्यांविरहित कार्य पूर्ण झाले.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने वाचकांना झालेले लाभ

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने वाचकांना झालेले लाभ

काका रुग्णाईत असतांना त्यांच्या पत्नीने दैनिक ‘सनातन प्रभात’ काकांच्या शरिराजवळ ठेवायला आरंभ केला. त्यानंतर त्यातील चैतन्यामुळे काकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. तेव्हापासून काकांना दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती कृतज्ञता वाटू लागली.

 Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !

 Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !

काँग्रेसचे सरकार असतांनाही एका जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेतले जाणे, यासाठी तेथील जिल्हा प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. पूविता एस्. यांच्यासारखे जिल्हाधिकारी सर्वत्र हवेत !

समाधानी, आनंदी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेले उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील डॉ. भूपाल भाऊ शेंडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८८ वर्षे) !

समाधानी, आनंदी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेले उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील डॉ. भूपाल भाऊ शेंडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८८ वर्षे) !

बाबा दूरचित्रवाणीवर वाहिन्यांवरील कार्यक्रम पहात असतांना घरी कुणीही आले, तर ते लगेच दूरदर्शन संच बंद करून घरी आलेल्या व्यक्तीला वेळ देतात. बाबा त्या व्यक्तीशी मोकळेपणाने आणि आनंदाने बोलतात.

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा ! 

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा ! 

‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक सनातन प्रभात ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे,…

म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !

म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !

‘‘जीवनात येणारे प्रसंग आपल्या प्रारब्धानुसार घडतात.’’ साधनेत येण्यापूर्वी मी कर्मकांडानुसार इच्छित काम पूर्ण होण्यासाठी देवाचे करत असे. मला ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे ठाऊक नव्हते.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला

विदेशातील स्वच्छतेचे कौतुक करणारे भारतातील नागरिक हे लक्षात घेत नाहीत की, तेथील स्वच्छता ही केवळ तेथील प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नाही, तर नागरिक स्वतःही तेवढेच शिस्तबद्ध आणि सतर्क असतात. भारतातील नागरिकांना शिस्त लागेल, तेव्हाच येथील कचरा समस्या सुटेल !