पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित
सरकारने अशांना केवळ निलंबित करून थांबू नये, तर भ्रष्टाचारामुळे झालेली हानीही त्यांच्याकडून वसूल करून त्यांना कारागृहात पाठवावे, तरच सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !